- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे राहुल गांधींना सुनावले…. सावरकरांचा अपमान करू नका
नाशिक : राहुल गांधींना (Rahul Gandhi) मला एक सांगायचे आहे. तुम्ही कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली होती. आमचे संजय राऊत (Sanjay Raut) त्या यात्रेत सहभागी झाले होते. पण आज जाहीरपणे सांगतो की ही लढाई लोकशाहीची लढाई आहे. सावरकर आमचे दैवत आहेत त्यांचा अपमान आम्हाला सहन होणार नाही. अजिबात पटणार नाही. लढायचं असेल तर दैवतांचा […]
-
Uddhav Thackeray यांचा शिंदे गटावर हल्लाबोल : गेल्या वर्षी एक ‘कांदा’ ५० खोक्याला विकला गेला!
मालेगाव : कोविड काळात दोन आव्हान होते. एक धारावी तर दुसरं आव्हान मालेगावच होतं. पण मी घरात बसूनही येथील लोकांच्या मदतीने कोविडवर मात केली आहे. हे मिंध्ये गटाला जमणार आहे का, यांचा कृषीमंत्री शेतकऱ्यांशी कशा पद्धतीने बोलतो ते पहा. या मिंध्ये गटाने पक्षाचं नाव चोरले, धनुष्यबाण चोरले पण माझ्या जिवाभावाची माणसं चोरू शकत नाही. अन्यथा […]
-
मालेगावचा ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही; संजय राऊतांनी भुसेंना ललकारलं
नाशिक : शिवसेना ठाकरे (Shivsena Thackeray Group)गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी मालेगावमध्ये शिंदे गटावर (Shinde Group)जोरदार टीका केली आहे. मालेगावमध्ये (Malegaon)एक फिल्म इंडस्ट्री (Film Industry)आहे. त्याला म्हणतात मालेगाव के शोले, हे मालेगावचे शोले भडकले आहेत. शिवसेना काय आहे? हे पाहायचे असेल तर त्या निवडणूक आयोगाने (Election Commission)इथे येऊन पाहावं. निवडणूक आयोगाच्या बापाला विचारुन बाळासाहेब […]
-
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात काहीतरी शिजतयं….
Eknath Shinde Meets Raj Thackeray : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. […]
-
K Chandrashekhar Rao यांचे फडणवीसांना चॅलेंज…तर मी महाराष्ट्रात येणार नाही!
नांदेड : तेलंगणासारखे शेतकरी, दलित वर्गांसाठी योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणून दाखवा, असे ओपन चॅलेंज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी दिले. तसेच तेलंगाणातील भारत राष्ट्र समिती (BRS) आता महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत देत तुम्ही शेतकऱ्यांसाठी हे करा अन्यथा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक […]
-
जाहिरातींसाठी उधळपट्टी करता तेच पैसे शेतकऱ्यांना.. ; जाहिरातबाजीवर अजितदादांचा संताप
Ajit Pawar : महागाई प्रचंड वाढली आहे पण याचे उत्तर ना केंद्र सरकार देतयं ना राज्य सरकार बेरोजगारीही वाढली आहे पण, सरकार मात्र जाहिरातबाजी करत आहे. जाहिरातबाजीसाठी एक हजार कोटींची तरतूद केली आहे. सरकारचे कामच दिसत नाही म्हणून त्यांना जाहिरातबाजी करावी लागत आहे. हे जाहिरातीचे पैसे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिले असते तर आम्हीही कौतुक केले असते, […]










