- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
लोकशाहीचा मुडदा पडला तरी.., जितेंद्र आव्हाडांचा खास शैलीत घणाघात
ठाणे : राहुल गांधींनी तमाम मोदी आडनावाच्या लोकांना चोर म्हटलं नाही किंवा गलिच्छ शिव्याही दिलेल्या नाहीत, पण खिंडीत पकडले गेलं की लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचं यात त्यांची हातोटी, यामध्ये लोकशाहीचा मुडदा पडला तरी बिघडत नसल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर लोकसभा सचिवालयाने केलेल्या कारवाईनंतर […]
-
सभेला पैसे वाटून आणलेली माणसे शोधाच; भुजबळांनी दिले आव्हान
Nashik : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची रत्नागिरी जिल्ह्यातील खेडनंतर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे सभा होत आहे. सभेआधीच राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे राज्यभरात सभा घेत आहेत. या सभांवर राजकीय टीकाटिप्पणीही होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनीही […]
-
देवेंद्र फडणवीसांनी सहकार्य केलं नसतं तर… मुख्यमंत्री शिंदेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ
मुंबई : 2017 साली मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी सहकार्य केलं त्यानंतर शिवसेनेला महापौर पद मिळालं होतं असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केला. 2017 साली महापौरपदाच्या निवडणुकीत जे घडलं त्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी रंगवून सांगितलं आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीकाही केली आहे. धंंगेकरांचा भाजपला इशारा.. म्हणाले, राहुल गांधींवरील कारवाई […]
-
‘शरद पवारांची कुठं बी चालते’, ‘त्यांनी उठोबा-बठोबा’.. गुलाबराव पाटलांची टोलेबाजी
जळगाव : पवार आहेत ना, ते कलाकार आहेत.. आणि शरद पवारांची चावी कुठं बी चालते.. त्यांनी काँग्रेसला पटवले, उठोबा बठोबाचा एक माणूस पटवला, अशी मिसळ तयार झाली अन् हे 11 मते घेऊन पाहुण्यांना पाडून आले, असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.ड गुलाबराव पाटील मिश्कील वक्तव्ये करण्यात पटाईत आहेत. त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादाचे प्रसंगही […]
-
महाराष्ट्रात ओबीसींची जातिनिहाय जनगणना होणार? फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं
मुंबई : बिहारनंतर आता महाराष्ट्रातही ओबीसींची जातिनिहाय जनगणना होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. बिहारची जनगणना झाल्यानंतर जनगणनेची पडताळणी करण्यासाठी अधिकाऱ्यांची समिती बिहारला पाठवणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केलं आहे. इंदुरीकर महाराजांच्या निशाण्यावर गौतमी पाटील दरम्यान, ओबीसींची जातिनिहाय जनगणना विधानसभेत एकमताने मंजूर झाल्यानंतर अद्याप अंमलबजावणी न झाल्याने हा सवाल उपस्थित करण्यात आला […]
-
व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीने तयार केली अंधभक्तांची फौज; अजितदादा म्हणाले, सावध राहा !
Ajit Pawar : सध्या सगळीकडे व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीचे पेव फुटले आहे. या विद्यापीठाने अंधभक्तांची फौजच तयार केली आहे. कोणतीही शहानिशा न करता फॉरवर्ड करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे समाजात अनेक गैरसमज पसरले आहेत. यामुळे समाजाचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. तेव्हा सावध राहा कोणतीही शहानिशा न करता मेसेज फॉरवर्ड करू नका, असा सल्ला विधानसभेचे विरोधी पक्षनेते […]










