पुणे ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माझे शेतातले भांडण नाही. शरद पवार यांच्यासोबत शेतातलं भांडण नाही, तर मुद्द्यांचं भांडण आहे. त्यामुळे शरद पवार आमच्या आघाडीसोबत येतील अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केली. राज्यात शिवशक्ती-भीमशक्तीच्या प्रयाेगाची साेमवारी (दि. 23) घाेषणा करण्यात आली. यावेळी पञकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बाेलत हाेते. याप्रसंगी शिवसेनेचे (ठाकरे गट) उद्धव […]
नाशिक : नाशिक पदवीधर मतदार संघाचे (Nashik Graduate Constituency)अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील निफाड, विंचूर चांदवड आणि मालेगाव, धुळे (Dhule) असा त्यांचा दौरा असणार आहे. निफाड शहरातील चौकात कार्यकर्त्यांनी तांबे यांचं स्वागत केलं असून आज ते विविध संस्थांना भेटी देणार आहेत. नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. […]
सिंधुदुर्ग : युवा सेना गांजाप्रमुखाकडून दुसरी काय अपेक्षा ठेवायची, या शब्दांत भाजपचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना टोला लगावलाय. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त ट्विटमध्ये स्मृतिदिन असा उल्लेख केल्याने त्यांनी आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा डिवचलंय. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये […]
नाशिक : मालेगावमधील भाजपचे तरुण नेते डॉ. अद्वय हिरे हे ठाकरे सेने सोबत जाणार आहेत. त्यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची समर्थकांसह भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी दादा भुसे यांच्या विरोधात डॉ. अद्वय हिरे यांच्या रूपाने उमेदवार शोधला आहे. येत्या काळात हिरे ठाकरे सेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते. शिवसेनेच्या फुटीनंतर मंत्री दादा भुसे शिंदे गटासोबत गेले. […]
नागपूर : सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी केंद्र सरकारने हॉलमार्कच्या (Hallmarking) नियमांमध्ये 1 जुलै 2021 पासून नवीन गाईडलाईन लागू केल्या आहेत. या गाईडलाईननुसार दागिन्यांसाठी बंधनकारक करण्यात आलेल्या हॉलमार्किंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर शहरात भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) (Bureau of Indian Standards) कारवाई केली आहे. बीआयएसनं सहा ठिकाणी केलेल्या छापेमारीत कोट्यवधी रुपयांचे दागिने जप्त […]
श्रीगोंदा : मागील तीन वर्षे राज्यात विरोधी पक्षांचे सरकार असल्याने विकासकाम करताना अडचणी येत होत्या, मात्र आता केंद्रात आणि राजकीय दोन्हीकडे भाजप प्रणित सरकार असल्याने विकासकामे मार्गी लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. असे प्रतिपादन खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी केले आहे. मागील तीन महिन्यांत श्रीगोंद्यातील ५० कोटी रुपयांच्या कामांची निविदा प्रक्रिया झाली आहे. येत्या […]