माझा मृत्यू अपघातात झाला आहे, असं माझ्या कुटुंबियांना सांग, असा मेसेज मित्राला पाठवत ओलाच्या एआई कंपनीचा इंजिनिअर निखिल सोमवंशीने आत्महत्या केलीयं.
Supriya Sule यांच्याकडे वैष्णवीच्या वडिलांनी वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये आरोपींना व्हिआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याची तक्रार केली आहे.
एका वृत्त वाहिनीने रुपाली चाकणकरांना चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं. मात्र, आधी प्रश्न विचारला नाही म्हणून चाकणकर चक्क रुसल्याचं समोर आलं.
काही दिवसांपूर्वी एक निर्घृण खून करण्यात आला होता. मारेकऱ्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहावर ज्वलनशील पदार्थ
या नामकरणासाठी खासदार ओमराजेंनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचीही भेट घेतली होती. अखेर, त्यांच्या प्रयत्न सफल झाले
Naval Kishore Ram : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत 8 आयएएस (IAS) अधिकाऱ्यांचे बदल्या