फडणवीसः महाविकास आघाडीच्या काळात गुंतवणूक आकर्षित करण्यात पिछाडलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा सलग दोन वर्ष पहिल्या क्रमांकावर आलाय.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या भूमीत राजकारण करणाऱ्यांची माती झाल्याचं डोळ्यांनी पाहिलं असल्याचं म्हणत गोपीचंद पडळकर बरसले आहेत. अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त चौंडीमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
Punyashlok Ahilya Devi Holkar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 जयंती निमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडीमध्ये आयोजित
पुणे अपघात प्रकरणात आज काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी अनेक धक्कादायक खुलासे करत प्रशासनाची पोलखोल केली.
राज्यात 40 जागांवर महाविकास आघाडी विजयी होईल. तर इंडिया आघाडी देशात तीनशे जागा जिंकणार आहे, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
खेड आळंदीचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाकडे पुण्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांबद्दल संशय व्यक्त करत तक्रार केली आहे.