- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
मुंबई लोकलमध्ये मोठी दुर्घटना! 12 जण रेल्वे ट्रॅकवर पडले, 5 जणांचा मृत्यू
Mumbai Local Train Accident 5 died : मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) मोठी दुर्घटना घडली आहे. फास्ट लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. ठाण्यातील दिवा- मुंब्रा दरम्यान ही घटना घडली आहे. प्रवाशी नेमके लोकलमधून पडले की, पुष्पक एक्सप्रेस याबाबत स्पष्टता नाही. कसारा फास्ट लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस बाजूने जात असताना ही दुर्घटना (Local Train Accident) […]
-
चोकलिंगम अन् किरण कुलकर्णींची नार्को करा, मतांच्या चोरीचं सत्य उघड होईल; सपकाळांचं खुलं आव्हान
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम व तत्कालीन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांची नार्को टेस्ट करा
-
“महाराष्ट्रात भाजपने विधानसभा निवडणूकच हायजॅक केली”, राहुल गांधींच्या आरोपांना राऊतांचं बळ
महाराष्ट्रात भाजपाने विधानसभेची निवडणूक हायजॅक केली होती, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
-
ठाकरे बंधू एकत्र! गिरगावात बॅनर लागले, ‘मराठी माणसाला वाचवा, आठ करोड जनता…’
Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance Banners In Girgaon : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा (Thackeray Brothers Alliance) रंगल्या आहेत. मुंबईतील (Mumbai) गिरगाव येथे बॅनर लागले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. परप्रांतीयांचे महाराष्ट्र गिळायाचे मनसुबे पूर्ण व्हायच्या अगोदर एकत्र या आणि मराठी माणसाला वाचवा. आठ करोड मराठी जनता दोघे एकत्र येण्याची […]
-
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! बीबीए, बीसीएसाठी पुन्हा प्रवेश परीक्षा होणार, मंत्री चंद्रकांत पाटीलांनी दिल्या सूचना
Chandrkant Patil Instructions BBA BCA Entrance Exam Will Held Again : बीसीए, बीबीएला प्रवेश घेण्यासाठी इच्छूक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी (Chandrkant Patil) बीबीए, बीसीए अभ्यासक्रमासाठी पुन्हा प्रवेश परीक्षा घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्रवेशप्रक्रियेसंदर्भातील अडचणीबाबत मुंबईत बैठक पार पडली. यावेळी सकारात्मक चर्चा (BBA BCA Entrance Exam) झाली. […]
-
Video : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार; मनसे अन् शिवसेना युतीवर उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मनसेच्या या प्रतिक्रियावर उद्धव ठाकेरेंनी वक्तव्य केलं. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे काही आहे ते होणारच असं ठाकरे म्हणाले.










