- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
मोठी बातमी! खासदारांनंतर आमदारांचा गट फुटण्याची भीती?, उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय
सचिन आहिर यांच्यानंतर अजूनही काही आमदार फुटणार का? अशी चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर थेट उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलावली होती.
-
वरळीच्या सातबाऱ्यावर कुणाचंही नाव नाही; बाजू बदलताच नाव न घेता सचिन अहिरांचा आदित्य ठाकरेंवर वार
मी पक्ष सोडताना आदित्य ठाकरे यांना एसएमएस केला होता, कारण निर्णय एक दिवस आधी झाल्यामुळं त्यांना स्पष्टीकरण दिलं नाही.
-
मिसिंग लिंकवर खड्डे कसे काय पडले?, CM फडणवीसांनी सांगितलं मोठं कारण
Missing Link Bunkers पूर्ण लिंकवर खड्डे पडले नाहीत. काही लोकांना कोणत्या गोष्टीला रेक्टिफाय करायचं, यात आनंद आहे.
-
Video : उपवर्गिकरण म्हणजे काय?, ऐका, भाजप आमदार अमित गोरखेंचं सोप्या भाषेतलं विश्लेषण
उपवर्गिकरण महत्वाचंच आहे. तसंच, अनेक ठिकाणी एक गाव एक मसनवटा या संकल्पनेला अनेक गावांनी प्रतिसाद दिला आहे असंही ते म्हणाले.
-
चंद्रपूर जिल्हा मी नाही ‘ते’ चालवतात! सुधीर मुनगंटीवारांचे थेट भाजप प्रमुखांकडं अंगुलीनिर्देष
सबंधित विषयात काही विचारायचं असेल तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारावं असं मुनगंटीवार म्हणाले.
-
सत्तेचा माज, फडणवीसांच्या संवेनशीलतेबद्दलच शंकाच; साटम यांच्या असंवेदनशीलतेवरून राज ठाकरेंचे ताशेरे
Raj Thackrey criticize CM Devendra Fadanvis यांनी अमित साटमांच्या असंवेदनशीलतेवरून थेट मुख्यमंत्री फडणवीसांवर ताशेरे ओढले आहेत.









