राज ठाकरे यांनी सोमवारी पक्ष निरीक्षकांकडून आलेल्या अहवालावर चर्चा केली. कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची? मनसे
क्षीरसागर यांनी कोल्हापुरात पदाधिकारी मेळाव्यात प्रचाराचे रणशिंग फुंकलं. ते म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार येणार आणि
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यातून त्यांच्या बोलण्याचा रोख समजत होता. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याच्याही
काँग्रेसच्या उमेदवारांची यादी आजच जाहीर केली जाणार होती. परंतु, ठाकरे सेनेसोबत झालेल्या मतभेदांमुळे काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक
पत्ता कट झालेले आणि प्रतिक्षा यादीत असलेले इच्छुक उमेदवारांनी फडणवीसांची भेट घेत आमचं काय चुकलं? सांगा असा सूर आळवला आहे.
महाविकास आघाडीमध्ये काही जागांच्या वाटपावरून तणावाची स्थिती आहे. हा वाद वाढलेला आहे. तो इतका वाढलेला आहे की, काँग्रेसचे