- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Elvish Yadav : एल्विश यादव प्रकरणी ठाकरे गट आक्रमक; अंधारेंचा सीएम शिंदेंना थेट सवाल
Elvish Yadav : बिग बॉस ओटीटी 2 विजेता एल्विश यादववर (Elvish Yadav) रेव्ह पार्ट्या आयोजित करण्याबरोबरच नशेसाठी विषारी सापांचे विषाचा वापराबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. काँग्रेसनंतर आता ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीही ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
-
Atul Bedekar : मराठमोळ्या लोणचं-मसाल्यांना जगभरात पोहचवणाऱ्या अतुल बेडेकरांचं निधन
Atul Bedekar : बेडेकर मसाले आणि लोणचे फेम अतुल बेडेकर यांचं निधन झालं. त्यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. ते 56 वर्षांचे होते. ते मराठी खाद्यसंस्कृतीतील मसाले आणि लोणचे जगभरात पोहचवणाऱ्या जुन्या मराठी उद्योग समुहाचे धडाडीचे वारसदार होते. तसेच ते सध्या व्ही पी बेडेकर अॅंड सन्सचे संचालक होते. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’सुरू होणार नवे पर्व; […]
-
Elvish Yadav : एल्वीश यादववर गुन्हा दखल होताच अतुल लोंढेंना आठवला CM शिंदेंचा गणपती उत्सव
मुंबई : बिग बॉस ओटीटी 2 विजेता एल्विश यादववर (Elvish Yadav) रेव्ह पार्ट्या आयोजित करण्याबरोबरच नशेसाठी विषारी सापांचे विषाचा वापराबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर आता काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंना (Atul Londhe) नुकत्याच CM शिंदेंच्या घरी पार पडलेला गणपती उत्सवाची आठवण झाली आहे. याबाबत त्यांनी एक्सवर एक ट्विट करत मुख्यमंत्री एखनाथ शिंदेंना […]
-
Sunil Tatkare यांना कधी अपात्र करणार?; नार्वेकरांचा दाखला देत सुप्रिया सुळेंनी धाडलं लोकसभा अध्यक्षांना पत्र
Sunil Tatkare : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना अपात्र करण्याविषयीचे पत्र राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिले आहे. यामध्ये त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा देखील दाखला दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. Sanjay Raut […]
-
Sanjay Raut : डिसेंबरमध्ये सरकार जाणार म्हणून जानेवारीची मुदत; राऊतांनी सांगितलं CM शिंदेंच्या मनातलं
Sanjay Raut on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु (Maratha Reservation) असलेले उपोषण मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी नवव्या दिवशी मागे घेतले आहे. शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर जरांगे यांनी सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. 2 जानेवारीपर्यंत आरणक्षणाचा निर्णय न झाल्यास 3 जानेवारीनंतर मुंबईच्या सगळ्या वेशींवर चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. याकाळात साखळी उपोषणही […]
-
Maratha Reservation : दगाफटका केल्यास नेत्यांना मुंबईचे दरवाजे बंद! जरांगेंचा सर्वपक्षीयांना इशारा
जालना : सरकारला दोन महिन्यांचा वेळ देत आहे. पण या दोन महिन्यांत आरक्षणाचा निर्णय न झाल्यास आणि सरकारकडून दगाफटका झाला तर मराठे मुंबईच्या वेशींवर चक्काजाम आंदोलन करतील. त्यानंतर आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांना मुंबईचे दरवाजे बंद करतील, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. आज (2 नोव्हेंबर) शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर जरांगे यांनी […]









