- Letsupp »
- mumbai
मुंबई
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
सोमय्या प्रकरणात लोकशाही वाहिनीवर मोठी कारवाई ! पुढील ७२ तास प्रक्षेपण बंद ठेवण्याचे आदेश
नवी दिल्ली : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ लोकशाही (lokshahi marathi ) या मराठी वृत्तवाहिनीवर प्रसारित करण्यात आला होता. याप्रकरणी आता या वृत्तवाहिनीवर कारवाई करण्यात आली आहे. आज सायंकाळपासून ते 25 सप्टेंबर असे तीन दिवस या वाहिनीचे प्रक्षेपण बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. याबाबतची माहिती लोकशाहीचे संपादक कमलेश […]
-
सर्वोच्च न्यायालयानं दट्ट्या लावल्यानंतरच सुनावणीला वेग; अनिल परब यांचा राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल
Anil Parab on Rahul Narwekar : सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीत चालढकल केल्याने विधानसभा अध्यक्षांना शेलक्या शब्दांत सुनावलं आहे. त्यानंतर आता त्या आमदारांच्या सुनावणीच्या प्रक्रियेच्या घडामोडीला वेग आला आहे. त्यावरुन आता विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab)यांच्या कामावर टीका केली आहे. Sunil Tatkare : सुळेंच्या ‘त्या’ विधानावर सुनिल तटकरे […]
-
आधी लांडग्याचे पिल्लू म्हटले ! आता पडळकरांनी थेट अजित पवारांसमोरच ठाण मांडले !
मुंबईः धनगर समाजाला (Dhangar Reservation)अनुसूचित जमातीतील आरक्षण मिळविण्यासाठी पंधरा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. नगर जिल्ह्यातील चौंडीत हे आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत एक बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. याचबरोबर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, आ. […]
-
फक्त हे राम म्हणायचे बाकी आहे; आमदारांना उद्देशुन राऊतांची जिव्हारी लागणारी टीका
मुंबई : शिवसेना फुटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरतील असा विश्वास ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे. या सर्वांची राजकीय तिरडी बांधलेली असून, आता फक्त हे राम म्हणायचे बाकी आहे अशी जिव्हारी लागणारी टीका संजय राऊतांनी केली आहे. त्यांच्या या टीकेवर शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर […]
-
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची वाहतुक कोंडी सुटणार, महामार्गावर एक-एक लेन वाढविण्याचा सरकारचा निर्णय
Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (Mumbai-Pune Expressway) तयार करताना पुढील 25 वर्षांचा विचार करण्यात आला होता. मात्र आता हा महामार्ग वाहतूक कोंडी आणि वारंवार अपघातांच्या चक्रात अडकला आहे. या महामार्गाच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच ‘MSRDC’ ने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या रोडवर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन महामार्गावर […]
-
Women reservation : प्रमिला दंडवतेंनी सुरु केलेला लढा 27 वर्षांनी पूर्ण
Women reservation : मोदी सरकारने नवीन संसदेच्या (New Parliament Building) विशेष अधिवेशनात (Parliament Special Session) महिला आरक्षण (Women reservation ) विधेयक सादर केलं आहे. दोन्ही सभागृहात हे बील पास झाले तर महिलांना लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के आरक्षण लागू होणार आहे. पण या महिला आरक्षणाच्या खऱ्या जनक महाराष्ट्रातील एक महिला खासदार होत्या. कदाचित हे अनेकांना […]










