- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
‘शिवडी न्हावाशेवा अटल सेतू’साठी ‘इतका’ टोल लागणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
Mumbai Trans Harbour Link : भारतातला सर्वांत लांब असणाऱ्या ट्रान्स हार्बर लिंकचं (Mumbai Trans Harbour Link) नामकरण अटल सेतू (Atal Setu) असं करण्यात आलं असून आता या सेतूसाठी पथकर निश्चित करण्यात आले आहेत. या सेतूचं बांधकाम एमएमआरडीएकडून करण्यात आलं असून या सेतूसाठी वाहनांना 500 रुपये टोल प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सागरी […]
-
Sanjay Raut : महानंदच्या 27 एकरवर गुजरात लॉबीचा डोळा; राऊतांचा सरकारवर हल्ला
Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अडचणीत आलेला महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित म्हणजेच महानंद डेअरीच्या विस्कळीत होण्यामागे महानंदाची 27 एकर जमीन जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळा असल्याचा आरोप केला आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. Ira khan Wedding: लेकीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर आमिर खानने किरण रावला केलं किस यावेळी संजय […]
-
‘राम मांसाहारी’ म्हणताच दादा गट आक्रमक; ठाण्यात आव्हाडांचा निषेध
Jitendra Awhad News : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रभू श्रीरामाबाबत विधान केल्यानंतर लगेचच त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. जितेंद्र आव्हाडांच्या रामाबद्दलच्या विधानानंतर ठाण्यात अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. ठाण्यात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जितेंद्र आव्हाडांविरोधात घोषणाबाजी करण्यात आलीयं. तसेच आव्हाडांच्या विधानाचा निषेधही नोंदवण्यात आला आहे. ‘तुमचे […]
-
‘तुमचे हात सरकारच्या कानाखाली आपटले तर…’; अंगणवाडी सेविकांच्या मोर्चातून ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray: विविध मागण्यांसाठी राज्य सरकारच्या विरोधात अंगणवाडी सेविकांनी राज्यव्यापी संप (Anganwadi workers strike) पुकारला आहे. आझाद मैदानावर (Azad Maidan) अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. या मोर्चाला संबोधित करताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज्य सरकारवर सडकून टीका केली. गद्दारी करून आमचं सरकार पाडलं, या खोके सरकारकडे सरकारं पाडायला पैस […]
-
Mumbai : मुंबईकरांसाठी BMC चं खास प्लॅनिंग; परराज्यातील वाहनांना मुंबईत ‘नो एन्ट्री’
Mumbai : मुंबई (Mumbai) वाहतूक कोंडी आणि त्यातून निर्माण होणारं प्रदूषण हे एक समीकरणच आहे. मात्र आता यामधून मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण मुंबई महानगरपालिकेने दुसऱ्या राज्यातून मुंबईमध्ये येणाऱ्या वाहनांना चेक नाक्यांवरच थांबवण्याचे योजना केली आहे. त्यामुळे आता परराज्यातून मुंबईत येणारे अवजड वाहनं हे दहीसर आणि मानखुर्द याचे चेक नाक्यांवरच थांबणार आहेत. विद्यापीठात अक्षता […]
-
संयुक्त पत्रकार परिषद घेत महायुतीचं रणशिंग! 14 जानेवारीपासून राज्यभर मेळावे घेणार…
Mahayuti Alliance : देशात लोकसभेची निवडणूक जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची महायुती (Mahayuti Alliance) आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडी यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यामध्ये आज मुंबईत महायुतीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. यासाठी महायुतीकडून 14 जानेवारीपासून राज्यभर मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘महानंदा’ गुजरातला गेल्यास शिवसेना गप्प […]









