- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Maharashtra Cabinet Decisions : शिंदे सरकारचा मास्टरस्ट्रोक! वांद्रे-वर्सोवा सागरी सेतुला सावरकरांचं नाव
Maharashtra Cabinet Decisions : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Maharashtra Cabinet Meeting) घेण्यात आली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्य सरकारने राज्यातील काही शहरांची नावे बदलली. त्यानंतर आता सरकारने वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्यात आले. तसेच एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा […]
-
बकरी ईदला मुंबईतील उच्चभ्रू सोसायटीत वादाची ठिणगी; बोकडाला हनुमान चालिसेने उत्तर
Mumbai Bakri Eid Festival Controversy: बोकडाला हनुमान चालिसेने उत्तर आधी मुंबईतील एका सोसायटीत बकरी आल्याने एकच गोंधळ उडाला. गोंधळ इतका वाढला की याठिकाणी पोलिसांनाही बोलावावे लागले. बकरी ईदच्या दिवशी बोकडाचा बळी देण्याची मुस्लीम धर्मामध्ये परंपरा आहे. त्यामुळे सोसयटीमध्ये बोकड आणण्यात आला होता. मुंबईतील मीरा रोडवरील एका सोसायटीत राहणाऱ्या एका कुटुंबाने कुर्बानीसाठी बोकड आणला होता. बोकड […]
-
वरिष्ठ IRS अधिकारी ईडीच्या जाळ्यात; 500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणात ठोकल्या बेड्या
वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांच्या घरावर ईडीने छापेमारी करत त्यांना अटक केली आहे. ईडीने मंगळवारी रात्री सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात कार्यरत असलेले सावंत यांच्या घरावर छापा टाकला होता. सावंत हे याआधी ईडीच्या मुंबई विभागात कार्यरत होते. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. काल […]
-
मुंबईत मुसळधार पाऊस पण बीएमसीकडून पाणीकपातीची घोषणा
Water Cut in Mumbai : मुंबईमध्ये गेल्या 4 दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. तसेच पुढील तीन चार दिवस दमदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. धो-धो पडणाऱ्या पावसामुळे मुंबईची तुंबई झाल्याची पाहायला मिळाली. एकीकडे मुंबईत धो-धो पाऊस पडत असताना दुसरीकडे मुंबई महापालिकेने मात्र पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरावं लागणार […]
-
BMC वरील मोर्चाला परवानगी नाकारताच, ठाकरेंनी मार्ग बदलला
1 जुलैला ठाकरे गट महापालिकेवर विराट मोर्चा (Virat Morcha) काढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईत केली. या मोर्चाचं नेतृत्व आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) करणार होते पण आता या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्थेचं कारण देत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मोर्चाला परवानगी नाकारली. दरम्यान, पक्षाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज दुपारी […]
-
70 हजार कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांवर शरद पवारांचे मोदींना प्रत्युत्तर, ‘एक रुपयाही…’
Sharad Pawar on Narendra Modi : भोपाळमध्ये बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. मोदींच्या या आरोपाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ज्या शिखर बँकेचा मुद्दा काढला. त्या बँकेचा मी कधीही साधा सदस्य नव्हतो. त्यात माझा काही संबंध […]









