- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Ratnagiri Accident : शिंदे सरकार सरसावलं… नातेवाईकांना पाच लाखांची मदत अन् जखमींचा खर्च
Ratnagiri Accident : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-हर्णे मार्गावर एक ट्रक आणि खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात (Road Accident)आठ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अपघातामध्ये सहाजण प्रवासी जखमी झाले आहेत. यामधील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून (chief minister relief fund) प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. […]
-
सूरज चव्हाणचा ‘मनसुख हिरेन’ होणार; नितेश राणेंनी व्यक्त केली भीती
Nitesh Rane On Aaditya Thackeray : भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच सूरज चव्हाणचा मनसुख हिरेन किंवा सुशांत सिंग होणार नाही ना याची दखल संबंधित विभागाने घ्यावी, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सूरज चव्हाण यांच्या जिवाला धोका […]
-
संजय राऊत हे ‘सिल्व्हर ओक’चे दलाल, शिंदे गटाचा राऊतांवर हल्लाबोल
Naresh Mhaske on Sanjay Raut : रशियाचे हुकुमशाह व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या स्वार्थासाठी वॅग्नरचे सैन्य भाडोत्री ठेवले होते. पण, तेच सैन्य त्यांच्यावर उलटले आहे. आपल्या महाराष्ट्रातही भाडोत्री सैन्याचेच राज्य आहे. भाजपने (BJP) सत्तेसाठी भाडोत्री शिंदे गट पाळला असून कधी ना कधी हा गट त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही, असा अशी टीका खासदार संजय राऊत (Sanjay Raut) […]
-
‘आदित्य ठाकरे बालबुद्धी नाही तर मंदबुद्धी’; शिंदे गटाच्या नेत्याचे सणसणीत उत्तर
Kiran Pawaskar replies Aditya Thackeray : पहिल्याच पावसाने मुंबई शहरात पुरती दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पाणी तुंबले गेल्याने मुंबईतील रस्त्यांना नद्यांचे रुप आले आहे. या तुंबलेल्या पाण्यावरून राजकारण जोरात सुरू झाले असून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावर आज आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत संताप […]
-
शिंदेंचं ‘ते’ वक्तव्य अन् आदित्य ठाकरेंना संताप अनावर; म्हणाले, इतका निर्लज्जपणा..
Aditya Thackeray : पहिल्याच पावसाने मुंबई शहरात पुरती दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पाणी तुंबले गेल्याने मुंबईतील रस्त्यांना नद्यांचे रुप आले आहे. या तुंबलेल्या पाण्यावरून राजकारण जोरात सुरू झाले असून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत पावसाचे स्वागत करा तक्रार कसली करता असे उत्तर दिले होते. […]
-
‘तोच परिवार मुंबईकरांचा खरा गुन्हेगार!’; मुंबई तुंबताच भाजपाचा ठाकरेंवर हल्लाबोल
Mumbai Rain : पहिल्याच पावसाने मुंबई शहरात पुरती दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पाणी तुंबले गेल्याने मुंबईतील रस्त्यांना नद्यांचे रुप आले आहे. या तुंबलेल्या पाण्यावरून राजकारण जोरात सुरू झाले असून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत पावसाचे स्वागत करा तक्रार कसली करता असे उत्तर दिले. त्यानंतर […]









