- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
पहाटे 4 वाजता चहा-नाश्त्याच्या 50 ऑर्डर, मुंबई पोलिसांनी पकडले बनावट कॉल सेंटर रॅकेट
नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीनंतर देशभरात डिजिटल पेमेंटचा ट्रेंड वाढला आहे. देशात डिजिटल पेमेंटचा ट्रेंड वाढल्याने फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. गेल्या काही काळात बँक खात्यातून बनावट कागदपत्रे काढण्याच्या घटना शिगेला पोहोचल्या आहेत. गुंड वेगवेगळ्या मार्गाने जनतेचा पैसा लुटत आहेत. बनावट कॉल सेंटर तयार करून लोकांची फसवणूक केल्याच्या अनेक तक्रारीही समोर आल्या आहेत. भारतातही अनेक ठग […]
-
‘त्या’ दिवशी बारमध्ये मी एकमेव मुलगी होते, संजय राऊतांच्या आरोपांवर मोहित कंबोज यांच्या पत्नीकडून उत्तर
“शनिवारी रात्री रेडिओ बारमध्ये मोहित कंबोज भारतीय सोबत मी एकमेव मुलगी होते, कोण काय म्हणत आहे याने फरक पडत नाही.” शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आरोपांना मोहित कंबोज यांच्या पत्नी अक्षा कंबोज यांनी उत्तर दिल आहे. देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मोहित कंबोज रात्री ३ वाजता बारमध्ये मुलींना घेऊन नाचत आहेत, पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. […]
-
पचास खोका बोलतेही तुम…; जितेंद्र आव्हाडांची शिंदे-फडणवीस सरकारवर कविता
Jitendra Awhad On State Govt : मुंबईमधील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा सुरु आहे. यावेळी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) विविध नेते उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis government) जोरदार हल्लाबोल केला आहे. त्याचवेळी आमदार आव्हाड यांनी पन्नास खोक्यांवर एक कविता केली. Sanjay Raut : दादा येणार, दादा बोलणार आणि दादा जिंकणार परवा […]
-
मुंबईवर राग असलेली लोकं दिल्लीत; आव्हाडांचा केंद्रावर घणाघात
Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: मुंबईत (Mumbai) बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा सुरु आहे. त्यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर जोरदार निषाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, आज 1 मे महाराष्ट्राचा स्थापना दिन आणि कामगार दिवस. मुंबईची शोभा कामगारांच्या घामानं वाढवली आहे. तर मुंबईला आज खरं रुप आलं तर त्यांच्या घामानं मुंबई […]
-
BEST : हेडफोन न लावता गाणे ऐकता? होऊ शकते 5 हजारांच्या दंडासह जेलवारी
New Rule For Mobile in BEST : सार्वजनिक ठिकाणी असताना किंवा प्रवास करताना आपल्याला अनेकदा सहप्रवाश्यांच्या मोबाईलचा प्रचंड त्रास होत असतो. तर बरेचदा आपल्या फोनमुळे मोठ्या आवाजाात लावलेल्या गाण्यांमुळे इतरांनाही त्रास होत असतो. आताा मात्र यावर नवा नियम करण्यात आला आहे. या नियमानुसार तुम्ही बसमधून प्रवास करताना जर मोठ्या आवाजात गाणे ऐकत असाल तर तुम्हाला […]
-
तब्बल 45 तासांनंतर भिवंडीतील बचावकार्य थांबले; दुर्घटनेत एकूण 8 जणांचा मृत्यू
Building collapse site in Bhiwandi : मुंबईच्या भिवंडीतील वलपाडा परिसरात 29 तारखेला दुपारी तीन मजली इमारत कोसळली. यामध्ये 50 ते 60 लोक अडकल्याची माहिती होती.यानंतर अनेकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेच्या 45 तासांनंतर हे बचावकार्य थांबवण्यात आल्याचे एनडीआरएफने सांगितले आहे. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाला दिली होती. या […]










