- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी केली रंगाची उधळण
मुंबई : काल देशभर होळी (Holi) साजरी झाली अन् आज सगळीकडे धुळवड अर्थात रंगांचा उत्सव साजरा केला जात आहे. दरम्यान, कोरोनामधल्या दोनेक वर्षानंतर निर्बंधमुक्त होळी आणि धुळवड हे सण राज्यभरात साजरे होत आहे. अनेक सेलिब्रिटी आणि राजकारणी हे आनंदात धुळवड साजरी करताना दिसत आहेत. आज सकाळपासूनच या रंगांच्या उत्सावाला सुरूवात झाली आहे. लहानलहान बच्चे कंपनींपासून […]
-
CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची अनाथ आश्रमात धुळवड
ठाणे : ठाणे शहरात सगळीकडे धुळवडीचा उत्साह असताना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी टेम्भी नाका येथील आनंद आश्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांना विनम्रपणे अभिवादन करून त्यांच्या तसबीरीवर आदरपूर्वक रंग उधळून धुळवडीचा सण साजरा केला. त्यानंतर आनंद आश्रमात जमलेल्या शिवसैनिकांना (Shiv Sainik) शुभेच्छा देऊन त्यानंतर […]
-
Eknath Shinde : कुटुंबियांसमवेत मुख्यमंत्री शिंदे यांनी साजरी केली धुळवड..
Eknath Shinde : देशभरात आज धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आजच्या धुलिवंदनाच्या दिवशी रंग खेळून या सणाचा आनंद द्विगुणित होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही आपल्या ठाणे येथील राहत्या घरी धुळवडीचा आनंद घेतला. नातू रुद्रांशकडून रंग लावून घेत त्यांनी या सणाचा आनंद द्विगुणित केला. धुलीवंदनाचा निमित्ताने ठाणे (Thane) येथील शुभ […]
-
मुंबईत अवकाळी पाऊस, वातावरणात गारवा
मुंबई : मुंबईतल्या (Mumbai rain) दक्षिण भागात काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसानं वातावरणात बदल झाला. काल मध्यरात्रीपासून वातावरणात गारवा तयार झाला आहे. पण पावसाला सुरुवात होण्याआधी काल मुंबईत (Mumbai) यंदाच्या मोसमातील कमाल तापमानाची (temperature) नोंद झाली. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईचा पारा चक्क 40 अंश सेल्सियसच्या जवळ पोहोचला होता. मुंबईतल्या सांताक्रूझ हवामान केंद्रावर काल 39.3 […]
-
ठाण्यात पुन्हा ठाकरे आणि शिंदे गट भिडले; जाणून घ्या वादाचे कारण
ठाणे : शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला आहे. यामुळे आता राजकीय नेत्यांपाठोपाठ आता कार्यकर्त्यांमध्ये देखील वाद होऊ लागले आहे. नुकतेच ठाण्यातील शिवाई नगर या परिसरात शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून ठाकरे गट आणि शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाले. या वादानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या काही […]
-
वड्याचे तेल वांग्यावर, हे काम ठाणे महानगरपालिकेचे नव्हे
ठाणे : कळव्यामधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची स्थिती ही काय आज वाईट झालेली नाही. वर्षेनुवर्षे या रुग्णालयाची अवस्था अत्यंत बिकटच होत गेली. खरतरं इतक्या उत्कृष्ट अन् मोठ्या जागेत फार सुंदर असे रुग्णालय चालवता आले असते. पण, माझे आजहीच हेच म्हणणे आहे की, ठाणे महानगरपालिकेचे उत्पन्न पाहता आणि गेल्या काही वर्षांतील या रुग्णालयाची अवस्था पाहता हा […]









