- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
जुहू बीचवर 4 मित्रांचा बुडून मृत्यू, ‘बिपरजॉय’ वादळाचा 15 जूनपर्यंत धोका
Biparjoy storm : मुंबईतील जुहू कोळीवाड्याजवळ समुद्रात गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या चार मुलांचा मृत्यू झाला आहे. 12 ते 16 वयोगटातील पाच मित्र सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता जुहू कोळीवाड्याजवळील समुद्रात अर्धा किलोमीटर अंतरावर गेले होते, परंतु ते परत येऊ शकले नाहीत. या गृपमधील एका मुलाला वाचवण्यात यश आले होते, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. त्याने सांगितले […]
-
Ashadhi Wari : एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पाळला; वारकऱ्यांसाठी शासन आदेश जारी
Ashadhi Wari Toll Free : विठूरायाच्या भेटीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी पंढरीच्या दिशेनं निघाले आहेत. वारकऱ्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी बांधवांच्या वाहनांना टोल माफ करण्यात आला आहे. वारकऱ्यांच्या वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत […]
-
मुंब्य्राचं वाटोळ करण्यात पालिका अन् पोलीस आयुक्तांचा मोठा हात; आव्हाडांचे गंभीर आरोप
Jitendra Awhad : गाझियाबाद येथील एका अधिकाऱ्याने मुंब्रा येथे 400 मुलांचे धर्मांतरण करण्यात आल्याचे जाहीर केले. यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. अधिकाऱ्याच्या या दाव्यावर मुंब्रामध्ये एकही धर्मांतर झालं नाही. तशी कोणतीही माहीती आम्हाला प्राप्त नाही. अशी घोषणा ठाणे पोलिसांनी सोमवारी रात्री केली. पण, उत्तर प्रदेशमधील अधिकारी यांनी 400 तरूणांचे मुंब्रा येथे धर्मांतर झाले. असा दावा […]
-
Best Bakery case : देशातील सर्वात निर्घृण हत्याकांड प्रकरणाचा निकाल; २ आरोपींची निर्दोष मुक्तता
Best Bakery Case: बडोदा येथील बेस्ट बेकरी हत्याकांड (Best Bakery case) प्रकरणात मुंबईच्या विशेष न्यायालयाने (Mumbai Session court) २ संशयित आरोपींची निर्दोष मुक्तात केली आहे. हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल अशी या दोघांची नाव आहेत. मफत आणि हर्षद यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत खून, पुरावे नष्ट करणे आणि खुनाचा प्रयत्न यासह आरोप होते. […]
-
मोठी बातमी : खंडाळा घाटात भीषण अग्नितांडव; चौघांचा होरपळून मृत्यू तर, तिघे जखमी
पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरू एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील खंडाळा घाटात एका केमिकलच्या टँकरने पेट घेतला. यामुळे मुंबई आणि पुण्याकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावर गेल्या तासाभरापासून मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे.या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या घटनेत चौघांचा होरपळून मृत्यू तर, तिघेजण गंभीर जखमी असल्याची माहिती […]
-
काँग्रेसला राष्ट्रवादीची साथ! भारतात लोकशाही जिवंत आहे का?; ट्विटर प्रकरणी मोदी सरकारला सवाल
शेतकरी आंदोलना दरम्यान मोदी सरकारने धमकावल्याचा खळबळजनक दावा माजी सीईओ जॅक डॉर्सी (jack Dorsey) यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. ट्विटर फाइल्स हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहे. काँग्रेसचे नेते प्रवक्ते पत्रकार परिषदा घेऊन सरकावर हल्लाबोल करत आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) जोरदार टीका […]









