- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
satyajeet tambe ; जुनी पेन्शन लागू करणं शक्य, अधिकाऱ्यांकडून सरकारची दिशाभूल
मुंबई : जुनी पेन्शन लागू (Old Pension Scheme) करण्यासंदर्भात विधान परिषदेत चांगलीच खडाजंगी झाली. त्यामुळे विधानपरिषदेच कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. जुनी पेन्शन लागू केल्याने सरकारी तिजोरीवर (Government Employees) नेमका किती बोजा पडतोय हे सरकार सांगू शकलेले नाही. सचिव किंवा आयएएस दर्जाचे अधिकारी चुकीची आकडेवारी देऊन सरकारची दिशाभूल करतात, अशी प्रतिक्रिया आमदार सत्यजित तांबे (satyajeet […]
-
शेतकरी, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन नाना पटोलेंनी सरकारला घेरलं…
मुंबई : राज्यातील शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांंवरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप-शिंदे सरकारला घेरलं आहे. उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसा आहे पण शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसाठी पैसा नाही. हे सरकार शेतकऱ्यांसह कर्मचाऱ्यांविरोधात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. अजितदादा, पाच वर्षे मुख्यमंत्री राहिल्यावर मला चांगलचं कळलं; फडणवीसांनी सुनावलं नाना पटोले म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे सरकार कोणत्याही […]
-
मालाड परिसरात भीषण आग, अनेकांचा संसार जळून खाक
मुंबई : मालाड पूर्व (Malad East) भागातील आनंद नगर (Anand Nagar) परिसरात झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. आगीनंतर धुराचे लोट उठत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही आग लेव्हल 3 ची आहे. यात एकाचा मृत्यू आहे 15 ते 20 सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत […]
-
मोठी बातमी: उद्धव ठाकरेंना धक्का, सुभाष देसाईंच्या मुलाचा शिंदे गटात प्रवेश
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा दिला आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सुभाष देसाई (Subhash Desai) यांचा मुलगा भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज बाळासाहेब भवन येथे हा पक्ष प्रवेश संपन्न झाला. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती सुभाष […]
-
Budget Session : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरुन अजित पवार विधानसभेत आक्रमक
मुंबई : 2014 साली राज्यात भाजपाचे (BJP) सरकार आले होते.निवडणुकीच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक (Chhatrapati Shivaji Maharaj Memorial) अरबी समुद्रात बांधणार अशी घोषणा केली होती. सत्तेत आल्यानंतर त्याचे जलपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते झाले. पण आजही हे स्मारक अस्तित्वात आलेले नाही. आता तर उपमुख्यमंत्री त्या स्मारकाचे नावही काढत नाहीत, असा सवाल करत […]
-
Ajit Pawar : 288 आमदारांमध्ये फक्त 40 आमदारांचे सरकार, भाजपमध्ये धूसफूस
मुंबई : चाळीस आमदारांना सांभाळण्यासाठी निधीची उधळण चालली आहे. 288 आमदारांमध्ये 40 आमदारांचे सरकार आहे का? अशी शंका येते. भाजपचे (BJP) 105 आमदार नाराज झालेत. ते बोलत नाहीत पण त्यांच्यात धूसफूस चाललीय. त्यांना फार त्रास होतोय. तुम्ही त्यांना सांगता.. अरे थांबा.. विरोधी पक्षात बसण्यापेक्षा काहीतरी बरं चाललंय. तुम्ही त्यांना काहीच बोलू देत नाहीत. सत्ता टिकवणं […]









