ॲडवोकेट अमित व्यास यांनी तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांनी (BookMyShow)च्या सीईओला समन्स बजावली आहे. अनेक गोषाटी मांडल्या आहेत.
भाजपमुळे राज्यात सहा पक्ष तयार झाले आहेत का? असा प्रश्न त्यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला होता.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेत राज्यात सर्वात जास्त चर्चा झाली ती बीड लोकसभेची. आजही या लोकसभेची चर्चा काही कमी होताना दिसत नाही.
डिफेन्स क्षेत्रात परदेशी कंपन्यांचे वर्चस्व आहे. पण हे पहिल्यांदाच घडत आहे की, एखादी भारतीय कंपनी परदेशात प्लांट तयार करणार आहे.
अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे यांनी शरद पवार गटाचे मेहबूब शेख यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसंच, त्यांनी इशाराही दिला आहे.
विधानसभा तोंडावर आल्याने मोठे-मोठे राजकीय भूकंप हापायला मिळणार आहेत. 2019 नंतर एकाच पक्षाचे दोन पक्ष सध्या अशी स्थिती आहे.