Eknath Shinde and Devendra Fadanvis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुण्यात आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या जाहिरातीमुळे भाजप शिसेना यांच्यात वाद सुरु होता. त्या जाहिरातीमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज झाल्याचे बोलले जात होते. त्यानंतर फडणवीसांनी शिंदेंबरोबरचे आपले कार्यक्रम रद्द केले होते. पण काल हे दोन्ही नेते एका कार्यक्रमात एकत्र दिसले आणि दोघांनी एकमेकांवर स्तुतीसुमनं […]
Jayant Patil : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांतून लोक बाहेर जातात पण त्यांना तिकडं करमत नाही. आमच्यातले बरेच आमदार भाजपात गेले आहेत. भारतीय जनता पार्टीचे 105 आमदार आहेत पण तसे पाहिले तर 60 ते 70 आमदारांइतकीच भाजपची ताकद आहे. त्यापेक्षा जास्त नाही. बाकीचे सगळे पळवून आणलेले उधारीवर आणलेले आमदार आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी […]
Devendra Fadanvis On Dharashiv Loksabha : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी तुळजापूर येथे आई तुळजाभवनीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार राणा जगजितसिंह पाटील, प्रविण दरेकर आदी नेते उपस्थित होते. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाज देवीच्या दर्शनासाठी आलो असे ते म्हणाले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन […]
Ghanshyam Shelar: श्रीगोंद्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार (Ghanshyam Shelar) यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी देत बीआरएस (BRS) पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचे कारण सांगितले आहे. राष्ट्रवादी पक्षामध्ये घुसमट होत होती. काही जण पक्षात राहून पक्षाचे नुकसान करत होते. माझ्याविरोधात कुरघोड्या करत होते. पण पक्षामध्ये त्यांनाच महत्त्व […]
वर्धा : २३ जून पासून मान्सून (Monsoon) हजेरी लावणार असल्यानं विदर्भात शेतकऱ्यांची सोयाबीन, कपाशीसह विविध बियाणे खरेदीसाठी (Buying seeds) लगबग सुरू झाली. याचाच फायदा घेऊन अनेक बोगस बियाणांची (Bogus seeds) विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार वर्ध्यात उघडकीस आला. वर्ध्यातील बनावट कापूस बियाणे बनविणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी बुधवारी (१४) छापा टाकला. या छाप्यात कारखान्यातून तब्बल १ कोटी […]
Dipak Kesarkar : राज्यात काही दिवसांपूर्वी दगडफेक आणि दंगलींच्या घटनांनी राज्यातील वातावरण ढवळून निघालं होतं. नगर, अकोला, अमळनेर आण कोल्हापुरात अनेकदा तणवााची स्थिती निर्माण झाली. या घटनांवरून सत्ताधारी विरोधकांत अजूनही आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केल्या जात असलेल्या टीकेला शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले. राज्यात ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार […]