आपण काही निर्णय घेतले पाहिजेत. तसंच, ज्या ठिकाणी तुम्ही निष्ठेने राहता त्या ठिकाणी असं म्हणत संग्रा थोपटे यांनी
नागपूर प्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ शहरात उन्हाचा चटका वाढला आहे. भुसावळचे तापमान पुन्हा ४४.३ अंशावर गेलं आहे.
कोणतीही अट शर्त नाही. राज ठाकरे म्हणत आहेत की महाराष्ट्र हितासाठी आणि उद्धव ठाकरे हे देखील म्हणत आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी
Shirish Valsangkar यांनी स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवल्याची माहिती समोर आली होती या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे.
Sanjay Raut यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरें आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवरून भाजपवर निशाणा साधला आहे.
आपल्या बहिणीचा मुलगा नुकताच ऐरोली येथून शाळेला सुट्टी लागल्यामुळे गावी आला होता. त्याला घेऊन संतोष पाटील यांचे दोन्ही