आंबेगाव तालुका विविध विकासकामांमुळे राज्यात ओळखला जात आहे. हे तालुक्याला वैभवाचे दिवस सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे अहोरात्र कष्ट आणि दूरदृष्टी यामुळे आले आहेत
'आजपर्यंत मी आणि काकडे साहेब कुणाच्याही रुपयाला लाजिणदार नाही आणि कुणाला पाठिंबाही दिलेला नाही.'
सध्या केंद्र सराकरने नवीनच सुरूवात केली आहे. सोयाबीन आयात केलं. कापूर आयात केलं. यामुळे शेतीमालाचे भाव पाडतात.
या सर्वेक्षणातून राज्यातील विभागीय निकालाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार, पश्चिम महाराष्ट्रातील 70 पैकी 31 ते 38 जागांवर
लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा मनात पण नव्हते अमित ठाकरे निवडणुकीला उभा राहणार. माझ्या काय त्याच्याही मनात नसेल.
Rana Jagjitsinh Patil : तुळजाभवानी देवीच्या (Tuljabhavani Devi) तीर्थक्षेत्राचा कायापालट हेच आपले ध्येय आहे. जगदंबेच्या आशीर्वादाने मागील पाच