- Letsupp »
- national
देश
ब्रेकिंग : युद्धबंदीनंतर भारतीय सैन्याला मोठं यश; जम्मूत चकमकीत लष्करच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा
- 9 months ago
- 9 months ago
- 9 months ago
-
Ind Pak Tension : जम्मू-जोधपूर ते भुज-राजकोट… आठ प्रमुख शहरांची एअर इंडियाची उड्डाणे रद्द, वाचा महत्त्वाचे अपडेट्स
India Pakistan Tensions Air India Indigo Cancel Flights : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Attack) येथील घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या कालावधीनंतर युद्धबंदी जाहीर (India Pakistan Tensions) करण्यात आली. सध्या सीमेवर शांतता आहे पण पाकिस्तान आपल्या कारवाया थांबवत नाहीये. संभाव्य धोके लक्षात घेता, भारत अजूनही सतर्क स्थितीत आहे. कंपन्यांनी सीमावर्ती भागातून जाणाऱ्या विमानांसाठी एक नवीन […]
-
…तर भारत-पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध झालं असतं…अमेरिका राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प यांचा खळबजनक दावा
या करारात अमेरिकेने मदत केली आहे आणि दोन्ही देशांना मदत करण्यास तयार आहे, असा दावाही ट्रम्प यांनी केला. त्याचबरोबर
-
अणु हल्ल्याची धमकी सहन करणार नाही, सडेतोड उत्तर देणार; पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा
PM Modi : भारतावर दहशतवादी हल्ला झाल्यास सडेतोड उत्तर देणार, अणु हल्ल्याची धमकी भारत सहन करणार नाही. असा इशारा ऑपरेशन सिंदूरनंतर
-
हे युग युद्धाचं नाही, तसं आतंकवादाचंही नाही…पण…पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधनात काय म्हणाले?
भारतावर जर यापुढे दहशतवादी हल्ला झाला तर जशास तसं उत्तर दिलं जाणार हे ऑपरेशन सिंदूरमुळे स्पष्ट झालं. यापुढे न्यूक्लिअर
-
आमच्या बहिणींच्या कपाळावरचं सिंदूर हटवण्याचा बदला घेतला, पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानचा बुरखा फाडला
PM Modi Address To Nation : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
भाजप १३ ते २३ मे दरम्यान तिरंगा यात्रा आयोजित करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’चा प्रचार करणार
बैठकीत भाजप देशभरात तिरंगा यात्रा काढणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १३ मे ते २३ मे या कालावधीत १० दिवसांची तिरंगा यात्रा










