उत्तराखंडमध्ये भाजप, हरियाणामध्ये भाजप, राजस्थानमध्ये भाजप, मध्यप्रदेशमध्ये भाजप, छत्तीसगडमध्ये भाजप, उत्तर प्रदेशमध्ये भाजप, बिहारमध्येही भाजपच. उत्तर भारतात हिमाचल प्रदेश, पंजाब, दिल्ली, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही. यातील हिमाचल प्रदेशमध्ये पूर्ण बहुमताने काँग्रेस (Congress) सत्तेत आहे. पंजाब (Punjab) आणि दिल्लीमध्ये पूर्ण बहुमताने आम आदमी पक्ष सत्तेत आहे. तिकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या […]
Harda Factory Blast: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) हरदा येथे फटाक्यांच्या कारखान्यात अचानक मोठा स्फोट झाला, (Harda Factory Blast) यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर सुमारे 40 लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. (MP Blast) या स्फोटामुळे संपूर्ण शहर हादरले आहे. स्फोटानंतर फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आजूबाजूच्या परिसरातील सुमारे 50 घरे […]
दालफ्राय, डाळ भात, वरण भात… भाजीत डाळ, आमटीत डाळ. हे भारतीयांच्या जेवणातील आजपर्यंतचे दिसणारे सर्वसामान्य चित्र. तूरडाळीत (Turdal) कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक, तांबे, सेलेनियम, मॅंगनीज आणि प्रथिने हे घटक आढळतात. त्यामुळे आजारी माणसालाही तूरडाळीचे वरण आणि भात हे आवश्य खावे असा सल्ला दिला जातो. पण आता तुमच्या आमच्या जेवणातून पुढील वर्षभरासाठी तरी […]
नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (दि.5) लोकसभेत केलेल्या भाषणात विरोधकांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी पंडित नेहरूंनी (Pandit Nehru) केलेल्या एका विधानाचा संदर्भ दिला. त्यानंतर आता 1959 साली लाल किल्ल्यावरून खरचं पंडित नेहरूंनी भारतीयांचा आळशी असे संबोधले होते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 1959 साली घडलेल्या घटनेचा नेमका संदर्भ […]
Narayan Rane : राज्यसभेचं कामकाज सुरू आहे. खासदार मंत्र्यांना प्रश्न विचारतात त्याची नेमकी उत्तरं मंत्री देतात. पण, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याबाबतीत राज्यसभेत (Rajya Sabha) वेगळाच किस्सा घडला. खासदाराने विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी दुसरंच उत्तर दिलं. आता त्यांना प्रश्न समजला नाही की त्यांनी खरंच वेगळं उत्तर दिलं याचं लॉजिक समोर आलं नाही. मात्र, विरोधकांनी […]
Rahul Gandhi Big Statement on Reservation : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) आरक्षणासंदर्भात मोठे विधान केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जर (Lok Sabha 2024) देशात इंडिया आघाडीचे सरकार आले तर देशव्यापी (INDIA Alliance) जातआधारित जनगणना करू तसेच आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादाही काढून टाकू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. झारखंडच्या रामगढ (Jharkhand) येथील महात्मा […]