Arvind Kejriwal : लोकसभा निवडणुका जवळ येत (Lok Sabha Election 2024) चालल्याने राजकारणाचा पार चांगलाच वाढत चालला आहे. आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी हरियाणातील जाहीर सभेत भाजपला थेट आव्हान दिले. आपल्या पाच मागण्या पूर्ण झाल्या तर राजकारणच सोडून देऊ असे […]
Bihar Politics : राज्यात घडलेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर नितीश कुमार नवव्या वेळेस राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर (Bihar Politics) विराजमान झाले आहेत. यावेळेस त्यांच्या सोबतीला भाजप आहे. नितीश कुमार यांच्याबरोबर भाजपाचे विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी यांनीही मंत्रिपदाची (Bihar News) शपथ घेतली. नितीश कुमार यांनी मागील […]
Nitish Kumar : जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी आज अखेर (Nitish Kumar) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत आरजेडी आणि काँग्रेसला (Congress) धक्का दिला. नितीश कुमार आजच भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. बिहारच्या राजकारणात नितीश कुमार यांच्या याच खेळीची चर्चा सुरू आहे. मात्र आणखीही एक किस्सा चर्चेत (Bihar Politics) आला आहे. तो म्हणजे, नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा […]
Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी अखेर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत भाजपसोबत (BJP) जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अशा प्रकारे जुनी युती तोडून नवी युती करण्याची नितीश कुमारांची ही काही पहिली वेळ नाही. या अगोदर म्हणजे 1974 पासून आतापर्यंत त्यांनी कित्येकदा अशी प्रकारे बाजू पलटलेली आहे. …तर मग हे आंदोलन सुरूच राहणार; […]
पाटणा : चार दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम देत नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी भाजपसोबत (BJP) जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज (28 जानेवारी) एनडीएच्या विधिमंडळ नेतेपदीही निवड करण्यात आली. गेल्या 10 वर्षात नितीशकुमार भाजपसोबत येण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्यांनी 2014 मध्ये भाजपची साथ सोडून राष्ट्रीय जनता दलासोबत (RJD) सरकार स्थापन केले होते. त्यानंतर […]
India Alliance break in Maharashtra : बिहारनंतर महाराष्ट्रातही इंडिया आघाडीची (India Alliance) शकले होणार असा दावा भाजपच्या एका बड्या नेत्याने केला आहे. त्यामुळे आता नेमका कोणता पक्ष महाराष्ट्रात (Maharashtra) इंडिया आघाडीची साथ सोडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान भाजपचे खासदार राधा मोहन दास अग्रवाल यांनी हा दावा केला आहे. विश्वविजेता होण्याचंं स्वप्न भंगलं! नेदरलँड्ने […]