Anurag Thakur On Rahul Gandhi : संसदेचा अर्थसंकल्प अधिवेश सुरु असून सध्या या अधिवेशनात अर्थसंकल्पावर चर्चा होत आहे.
गळवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे घरे उध्वस्त झाले आहेत. मुंडक्काई, चूरलमला, अट्टमला आणि नूलपुझा गावांना फटका.
BSNL 5G : जिओ (Jio) आणि एअरटेलने (Airtel) रिचार्जच्या किमतीमध्ये केलेली वाढ पाहता आता अनेक जण बीएसएनएलमध्ये (BSNL) नेटवर्क पोर्ट करताना
आता राहुल गांधी यांचं दुसरं भाषणही वादात सापडलं आहे. या भाषणातील काही शब्द वगळण्यात आले आहेत.
मोदी सरकारच्या कार्यकाळातील प्रत्येक दुसरा राज्यपाल उत्तर प्रदेश किंवा दक्षिण भारतातील राहिला आहे.
भारताची टेबल टेनिस स्टार खेळाडू मनिका बत्राने इतिहास रचला आहे. टेबल टेनिस स्पर्धेच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला.