Jyotipriya Mallik : राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या पश्चिम बंगाल राज्यातून मोठी बातमी समोर आली आहे. आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पश्चिम बंगालचे वनमंत्री ज्योतिप्रिय मलिक यांना अटक करण्यात आली. ईडीचे अधिकारी आणि सीआरपीएफचे जवान त्यांना कोलकात्यातील सीजीओ कॉम्प्लेक्समधील ईडीच्या कार्याालयात घेऊन गेले. या कारवाईने बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसकडून भाजपावर टीकेची […]
Priyanka Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणं काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्या या टीकेची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रियंका गांधी यांना नोटीस पाठविल्याचे सांगण्यात आले. 30 ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत या नोटीसीला उत्तर द्यावे, अशा सूचना निवडणूक आयोगाने (Election […]
Rajasthan Assembly Elections : काही दिवंसापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांच्या तारखांची घोषणा केली होती. त्यानंतर कॉंग्रेसने (Congress) राजस्थानमधील निवडणूकांसाठी दोन उमदेवारांच्या याद्या जाहीर केल्या होत्या. एकूण ७६ उमदेवारांच्या यादी जाहीर केली. पहिल्या यादीत 33 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आणखी 19 उमेदवारांची यादी […]
Uttar Pradesh News : उत्तर प्रदेश पुन्हा एकदा हादरुन गेलं आहे. अमेठी शहरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्याच राहत्या घरी जिवंत जाळून ठार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली असून पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Ajit Pawar : सबका साथ सबका विकास […]
Kupwara Encounter: मागच्या काही दिवसांपासून शांत असलेल्या जम्मू-काश्मीर मध्ये पुन्हा एकदा अतिरेकी कारवाया सुरू करण्याचा प्रयत्न आहे. दहशतवाद्यांचे नापाक मनसुबे उधळून लावण्यासाठी भारतीय लष्कर ही तितकेच सज्ज आहे. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील सुरक्षा दलाला मोठं यश आलं आहे. माछिल सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर लष्कराच्या जवानांनी गुरुवारी घुसखोरांचा कट उधळून लावला. यावेळी लष्कराच्या जवानांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला […]
दोहा : हेरगिरीच्या आरोपाखाली आठ महिन्यांपासून कतारमध्ये (Qatar) अटकेत असलेल्या भारतीय नौदलाच्या (Indian Navy Ex Officer In Qatar) 8 माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निकालामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या शिक्षेनंतर या प्रकरणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry Of External Affairs) एक निवेदन जारी केले आहे. ज्यात त्यांनी फाशीची शिक्षा देण्याच्या निर्णयामुळे मोठा […]