Arif Mohammad Khan : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan) यांनी मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांच्यावर मोठा आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला शारीरिक दुखापत करण्याचा कट रचल्याचे आरिफ मोहम्मद खान यांनी म्हटले आहे. केरळमध्ये घटनात्मक व्यवस्था कोलमडली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. दिल्लीला जाण्यासाठी तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर जात असताना सीपीआय(एम)ची विद्यार्थी शाखा […]
JK Reservation Bill : लोकसभेनंतर जम्मू-काश्मीर आरक्षण (JK Reservation Bill) आणि पुनर्रचना विधेयक (JK Restructuring Bill) राज्यसभेतही मंजूर करण्यात आले आहे. ही दोन्ही विधेयके मंजूर झाल्याने जम्मू-काश्मीरमध्ये बरेच काही बदलणार आहे. या विधेयकांवरील चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शहा (Amit Saha) यांनी सर्व तपशीलवार माहिती दिली तसेच काँग्रेसवरही निशाणा साधला. दरम्यान, जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक, […]
Article 370 : केंद्र सरकारने कलम 370 (Article 370) हटवल्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court) केंद्र सरकारच्या निर्णयाला वैध ठरवलं आहे. त्यामुळे आता जम्मू-काश्मीर भारताचाच अविभाज्य भाग असणार आहे. कलम 370 वरुन आज केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राज्यसभेत विरोधकांना चांगलचं फटकारलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी माजी पंतप्रधान पंडित नेहरुंच्या कार्यशैलीवरही बोट ठेवलं […]
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करणे घटनात्मकदृष्ट्या वैध आहे, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. कलम 370 ही तात्पुरती तरतूद होती, युद्धजन्य परिस्थितीमध्ये ही तरतूद केली होती, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने मोदी सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला. दरम्यान, यावेळी जम्मू-काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करावा आणि 30 सप्टेंबर 2024 […]
Mahua Moitra : कॅश फॉर क्वेरी (Cash For Query) प्रकरणी तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. ससंदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी या प्रकरणी आवाज उठवल्याने महुआ यांची खासदारी रद्द करण्यात आलीयं. त्यावरुन चांगलच वातावरण तापल्याचं दिसून आलं आहे. आता महुआ मोईत्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिक दाखल केली आहे. […]
Article 370 Verdict : जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं कलम -370 (Article 370) केंद्र सरकारकडून हटवण्यात आल्यानंतर या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवरची अखेरची सुनावणी पार पडली असून निकाल हाती आला आहे. केंद्र सरकारने घेतलेला कलम 370 (Article 370 ) हटवण्याचा निर्णय वैध असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. भारताच्या […]