हसन : कर्नाटकातील काँग्रेस सरकारमध्ये अंतर्गत कलह शिगेला पोहोचला असून सिद्धरामय्यांचे सरकार (siddharamaiah government)कधीही पडू शकते. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागले, त्याच स्थितीचा सामना कर्नाटकात काँग्रेस पक्षाला करावा लागू शकतो, असे खबळजनक दावे जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी केले आहेत. हसनमध्ये पत्रकारांना संबोधित करताना ते […]
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करणे घटनात्मकदृष्ट्या वैध आहे, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. कलम 370 ही तात्पुरती तरतूद होती, युद्धजन्य परिस्थितीमध्ये ही तरतूद केली होती, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने मोदी सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला. दरम्यान, यावेळी जम्मू-काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करावा आणि 30 सप्टेंबर 2024 […]
Supreme Court On Article 370 Verdict : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवणे घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. केंद्र सरकारने घेतलेला निर्णय पूर्णपणे योग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली पाच न्यायाधीशांचे घटनापीठाने या प्रकरणावर कलम 370 (Article 370) हटवणे योग्यच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात 16 दिवसांच्या […]
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जम्मू आणि काश्मीर या राज्याला विशेष दर्जा बहाल करणारं घटनेतील 370 हे कलम केंद्रातील भाजप सरकारकडून रद्द करण्यात आलं आहे. मात्र यावर या निर्णयाला आव्हान देणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर 2 ऑगस्ट 2023 पासून नियुक्तीवाद सुरू झाला होता. कलम 370 रद्द करणे, […]
Vishnu Dev Sai : छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या घोषणेसोबतच उपमुख्यमंत्र्यांच्या नावाचीही घोषणा करण्यात आली आहे. राज्यात दोन उपमुख्यमंत्री असतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरुण साओ (Arun Sao) आणि विजय शर्मा (Vijay Sharma) यांना उपमुख्यमंत्री तर माजी मुख्यमंत्री रमण सिंग (Raman Singh) यांना विधानसभेचे अध्यक्ष केले जाणार आहे. विष्णू देव साय (Vishnu Dev Sai) हे छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री होणार […]
INDIA Allience Meeting : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या इंडिया (INDIA Allience) आघाडीच्या बैठकीची तारीख अखेर निश्चित झाली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीची चौथी बैठक मंगळवारी (19 डिसेंबर) राजधानी दिल्लीत होणार आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतरची ही पहिलीच बैठक आहे. ‘सरकार पडणार’ […]