- Letsupp »
- national
देश
-
Ram Mandir : रामलल्लांच्या चरणी 3.17 कोटींचं दान; 2 दिवसांत 7.5 लाख भक्तांनी घेतलं दर्शन
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत श्रीराम मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर (Ayodhya Ram Mandir) दर्शनासाठी रामभक्तांचा महापूर उसळला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने अयोध्येत दाखल होत आहेत. त्यामुळे अयोध्येत सध्या जनसागर उसळला आहे. त्यामुळे येथील यंत्रणेवर प्रचंड ताण पडला आहे. भाविकांनी येथील परिस्थिती पाहता काही दिवस थांबून नंतर दर्शनाला यावे, असे आवाहन केले जात आहे. मात्र […]
-
तब्बल 2 किलो सोनं, 40 लाख कॅश; तेलंगणात सरकारी अधिकाऱ्याच्या घरात 100 कोटींचं घबाड!
Telangana News : देशभरात भ्रष्ट नेते, सरकारी अधिकारी यांच्यावर छापे टाकून त्यांच्याकडील अफाट संपत्ती जप्त केली जात आहे. झारखंडधील काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्याकडे दोनशे कोटींपेक्षा जास्त संपत्ती आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर आता काँग्रेसशासित राज्य तेलंगणातूनही (Telangana) पुन्हा अशीच बातमी समोर येत आहे. तेलंगणाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरी आणि […]
-
‘अपघातात जीव गेला असता, पण केवळ लोकांच्या आशिर्वादामुळे वाचले’; अपघातानंतर ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया
Mamata Banerjee Car Accident : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या गाडीला बुधवारी (दि. २४ जानेवारी) अपघात झाला. बंगालच्या बर्दमान जिल्ह्यातील एका कार्यक्रमातून त्या कलकत्याला परतत असतांना त्यांच्या कारला अपघात झाला. ममता बॅनर्जींची कार दुसऱ्या वाहनाला धडकणार होती. ही धडक टाळण्यासाठी चालकाने अचानक ब्रेक लावल्याने कारमधून प्रवास करणाऱ्या ममता […]
-
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या गाडीला अपघात; डोक्याला मार लागल्याने जखमी…
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वच पक्षांच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. अशातच आता इंडिया आघाडीतून बाहेर पडून स्वबळावर निवडणूका लढवणार असल्याचं ममता बॅनर्जींनी जाहीर केलं आहे. त्यानंतर गाडीतून जात असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये ममता बॅनर्जी जखमी झाल्या असून अपघातातून बॅनर्जी बचावल्या आहेत. Budget 2024 : यंदाच्या अर्थसंकल्पात […]
-
‘इंडिया’मधील पक्षांत ऐक्याचा अभाव, या आघाडीला काहीही भवितव्य नाही; प्रशांत किशोरांची बोचरी टीका
Prashant Kishor On India Alliance:ऐन लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha elections) तोंडावर इंडिया ( India Alliance) आघाडीला मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या इंडिया आघाडीतून बाहेर पडल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे. मी एकटी भाजपला पराभूत करू शकते, असं म्हणत […]
-
संयुक्त किसान मोर्चा पुन्हा सरकारला घेरणार, ‘या’ मागण्यांसाठी १६ फेब्रुवारीला दिली भारत बंदची हाक
Bharat Bandh : दिड-दोन वर्षापूर्वी दिल्लीत शेतकरी संघटनांनी जवळपास वर्षभर दिल्लीच्या सीमेवर संयुक्त आंदोलन केलं होते. या आंदोलनाचा परिणाम म्हणून केंद्र सरकारला कृषीविषयक तीन कायदे मागे घ्यावे लागले. याशिवाय कृषी क्षेत्राशी संबंधित मोठमोठ्या घोषणा कराव्या लागल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा संयुक्त किसान मोर्चा (Sanyukta Kisan Morcha)आक्रमक झाला आहे. संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा एकदा केंद्र […]









