- Letsupp »
- national
देश
-
राजस्थानात PM मोदींचा ‘गॅरेंटर’ कोण होणार : CM पदासाठी तब्बल 9 जणांमध्ये रस्सीखेच
राजस्थानमध्ये मतदारांनी परंपरेप्रमाणे सत्ताबदल करत भाजपला मोठा विजय मिळवून दिला. 199 पैकी 115 जागा जिंकत भाजपने (BJP) पूर्ण बहुमत मिळविले. त्यामुळे आता पाच वर्षे राजस्थानमध्ये भाजप ‘राज’ असणार हे निश्चित झाले आहे. मात्र हे राज कोणाच्या नेतृत्वात असणार या प्रश्नाचे उत्तर अद्यापही गुलदस्त्यात आहे. राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. (BJP […]
-
मोठी बातमी : अखेर जम्मू-कश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार : POK सहीत विधानसभेची पुनर्स्थापना
POK : लोकसभेमध्ये जम्मू-कश्मीर आरक्षण संशोधन विधेयकावर चर्चा सुरू आहे. या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. की, जम्मू-कश्मीर आरक्षण संशोधन विधेयकावर सर्वांची सहमती आहे. त्यामुळे आता जम्मू-कश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. विशेष म्हणजे पाक व्याप्त कश्मीरसह जम्मू-कश्मीर विधानसभेचे पुनर्स्थापना करण्यात येणार आहे. POK सहीत विधानसभेची पुनर्स्थापना… या विधेयकावर बोलताना शाह […]
-
Amit Shah : ‘नेहरूंच्या चुकीमुळचे ‘POK’ चा वाद’; अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
Amit Shah : केंद्र सरकारने जम्मू काश्मिर राज्यातील 370 कलम हटवल्याच्या घटनेला (Jammu Kashmir) आता तीन वर्षे उलटून गेली आहेत. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी संसदेत पुन्हा एकदा या मुद्द्यावर चर्चा केली. संसदेतील भाषणात त्यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार टीका केली. जम्मू काश्मिरातून कलम 370 हटवलं हे अजूनही अनेक जणांना खटकत आहे. मागील […]
-
‘INDIA’ आघाडीत मिठाचा खडा! आधी जागा वाटप, नंतरच बैठक; अखिलेश यादव आक्रमक
INDIA Alliance : राजस्थान(Rajasthan), मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह (Chhattisgarh)पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपनं (BJP)बाजी मारली. त्यानंतर आता लोकांच्या नजरा लोकसभा निवडणुकीकडे लागल्या आहेत. हिंदी पट्ट्यातील तिन्ही राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा (Congress)पराभव झाला. त्यामुळे आता विरोधी पक्ष ‘INDIA’ आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘INDIA’ आघाडीची बैठक बोलावली. त्यातच आता अखिलेश […]
-
भाजपच्या 12 खासदारांसाठी ‘हिवाळी अधिवेशन’ शेवटचे : साडेचार वर्षांतच संसदेतून मिळाला नारळ
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. मात्र त्यापूर्वीच भाजपच्या (BJP) 12 खासदारांसाठी हे अधिवेशन शेवटचे ठरले आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या भाजपच्या 12 खासदारांनी राजीनामा दिला आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या भेटीनंतर हा निर्णय घेण्यात आला. मध्यप्रदेशमधून […]
-
Udhampur Attack : भारताच्या आणखी एका शत्रूचा खात्मा; उधमपूर हल्ल्याचा मास्टरमाईंडची पाकिस्तानमध्ये हत्या
Udhampur Attack : भारताच्या आणखी एका शत्रूचा खात्मा झाला आहे. जम्मू-कश्मीरमधील उधमपूर (Udhampur Attack ) या ठिकाणी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला लष्कर- ए- तोयबाचा दहशतवादी हंजला अदनान याने केला होता. हा दहशतवादी लष्कर- ए- तोयबाचा म्होरक्या हाफिस सईद याच्या जवळचा मानला जातो. मात्र आता हंजला अदनानची हत्या करण्यात […]










