नवी दिल्ली : जे स्वत:ला राम मनोहर लोहियांचे वारसदार ठरवतात, त्याच लोहियांनी नेहरू जाणूनबुजून ईशान्य भारताचा विकास करत नसल्याचे म्हंटले होते. त्यामुळे तो भाग सर्व प्रकारच्या विकासापासून वंचित राहिला आहे. ज्या ठिकाणी लोकसभेच्या एक-दोन जागा होत्या त्याकडे काँग्रेसने (Congress) लक्ष दिले नाही. ईशान्य भारत आणि मणिपूरमधील सध्याच्या स्थितीला काँग्रेसच कारणीभूत आहे. पण आमच्यासाठी ईशान्य म्हणजे […]
नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राष्ट्रवादी दोन्ही गटाची पहिली परीक्षा ही लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर दिसून आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर असलेले एकमेव खासदार सुनील तटकरे हे सत्ताधारी बाकावर बसले नाहीत. ते शरद पवार गटातील चार खासदारांबरोबर विरोधी बाकावर बसले होते. पण मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलत नसल्याने विरोधकांनी सभात्याग केला. शरद पवारांबरोबर असलेले […]
Manipur Violence : देश, संसद तुमच्यासोबत, भविष्यात शांततेचा सुर्य उगवणार असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या महिलांना दिला आहे. मणिपूर हिंसाचार आणि महिलांचा विवस्त्र अवस्थेतल्या व्हिडिओवरुन खेद व्यक्त करीत मोदींनी मणिपूरच्या जनतेला विश्वास दिला आहे. संसदेच्या अधिवेशनात या घटनेवरुन विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर पंतप्रधान मोदींनी संसदेत भाष्य केलं आहे. Parliment […]
PM Modi on Rahul Gandhi : राहुल गांधींच्या मानसिक स्थितीबद्दल अगोदरच माहिती आहे. त्यांना झोपेतही मोदीच दिसतात. पण कॉंग्रेस एकाच गोष्टीला वारंवारं लॉन्च करतात. पण प्रत्येक वेळी ते फेल होतात. असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. तसेच त्यांचं मोहब्बत दुकान नाही तर लूटीचं दुकान खोटे अश्वासनं आहेत. त्यामुळे लोकांना हे तिरस्काराचं दुकान वाटत आहे. […]
संसदेच्या अधिवेशनात अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असतानाच विरोधकांकडून सभात्याग करण्यात आला आहे. मागील एक तासांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी अविश्वास प्रस्तावावर बोलत होते. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात विरोधी पक्षांवर टीका केल्याचं दिसून आलंंयं, पण मणिपूर घटनेवर एकही शब्द न उच्चारल्याने विरोधकांनी सभात्याग करत निषेध केला आहे. आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलाची गुंडगिरी; बंदुकीच्या धाकावर अपहरण […]
PM Narendra Modi on Adhir Ranjan Chaudhary : मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यावर मागील ३ दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या तीन दिवसांत विरोधकांनी सरकारवर चांगल्याच फैरी झाडल्या. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं. विशेष बाब म्हणजे, पंतप्रधान मोदींनी यावेळी […]