- Letsupp »
- national
देश
-
TCS चा नफा वाढला पण कर्मचाऱ्यांची संख्या घटली…कारण काय?
TCS : टाटा समुहाची सर्वात मोठी कंपनी टाटा कन्स्लटंन्सी सर्व्हिस कंपनीच्या (TCS) नफ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली पण कर्मचाऱ्यांची संख्या घटली आहे. कर्मचाऱ्यांची संख्या घटण्याची ही मागील वर्षातील पहिलीच वेळ आहे. जागतिक मंदी, अर्थिक अडचणींच्या कारणामुळे कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचं तज्ज्ञांकडून बोललं जात आहे. Rahul Narvekar : SC ने गोगावलेंचा अवैध ठरवलेला व्हीप विधानसभा अध्यक्षांनी […]
-
जोरदार भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली राजधानी; रिश्टर स्केलवर 6.1 तीव्रतेची नोंद
Earthquake tremors felt in Delhi-NCR Epicentre In Afghanistan : दिल्ली-एनसीआरसह जगाभारातील अनेक देशांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. दिल्ली-एनसीआर व्यतिरिक्त जम्मू-काश्मीर, पंजाब आणि हरियाणामध्येही भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले असून, भारतासह हे धक्के अफगाणिस्तान (Afghanistan) आणि पाकिस्तानमध्येही जावल्याचे सांगितले जात आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचे मुख्य केंद्र अफगाणिस्तानच्या […]
-
आनंदवार्ता! यंदाच्या वर्षी भारतीय नोकरदारांना मिळणार बंपर Increment : सर्व्हे
Korn Ferry Survey On 2024 Year Salary Increment In India : जगभरात पुन्हा एकदा विविध क्षेत्रातून नोकर कपाती सुरू करण्यात आली आहे. जगभरातील दिग्गज कंपन्या असणाऱ्या Amazon (Amazon.com) ने प्राइम व्हिडिओ आणि स्टुडिओ व्यवसायातील अनेक कर्मचाऱ्यांना कमी करण्यास सुरूवात केली आहे. याशिवाय Google ची मूळ कंपनी असणाऱ्या Alphabet Inc. देखील खर्चात कपात करण्यासाठी अनेक वर्टिकलमधील […]
-
Ram Mandir उद्घाटनाकडे चारही शंकराचार्यांनी फिरवली पाठ; ‘या’ कारणामुळे अयोध्येला जाणार नाही
Ram Mandir : सध्या देशभरात सर्वत्र 22 जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर याच दरम्यान राम मंदिराच्या उद्घाटनाकडे मात्र हिंदू धर्मात सर्वोच्च स्थान असणाऱ्या चारही शंकराचार्यांनी पाठ फिरवल्याचं पाहायाला मिळत आहे. एकीकडे या कार्यक्रमावरून विरोधक भाजपवर जोरदार टीका करत आहेत. त्यात आता शंकराचार्यांनी देखील या कार्यक्रमावर नाराज […]
-
Rahul Gandhi यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूर सरकारची परवानगी पण…
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला (Bharat Jodo Nyay Yatra) सुरुवात होण्यापूर्वीच अडथळा आला होता. मणिपूर सरकारने (Manipur Govt) इम्फाळ पूर्वेतील हप्ता कांगजेबुंग येथून सुरू होणाऱ्या यात्रेची परवानगी नाकारली होती. मात्र आता ही परवानगी देण्यात आली आहे. पण यासाठी एक अट घालण्यात आली आहे. Sunil Kedar यांना […]
-
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून काँग्रेस दूर, अयोध्येत हजर न राहण्याचा पक्षाचा निर्णय
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सहभागाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस पक्षाने हा संपूर्ण कार्यक्रम आरएसएस आणि भाजपचा कार्यक्रम असल्याचे सांगून जाण्याचे टाळले आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Soniya Gandhi) किंवा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) उपस्थित राहणार नसल्याचे […]









