india delegation visit manipur : मणिपूर हिंसाचाराच्या प्रकरणी संसदेपासून रस्त्यापर्यंत गदारोळ झाला. मणिपूरच्या मुद्द्यावरून राज्यसभा आणि लोकसभेतील विरोधी पक्षाने केंद्र सरकारला घेराव घालत आहेत. आता शनिवारी (२९ जुलै) विरोधी पक्षांच्या ग्रँड अलायन्स इंडिया (इंडिया) चे शिष्टमंडळ मणिपूरमला जाणार आहेत. (apposition alliance india delegation of 20 mp to visit manipur on july 29 and 30) काँग्रेसचे […]
Delhi Crime : मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत महिलांवरील हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यातच आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. एका विद्यार्थिनीने लग्न करण्यासनकार दिल्याच्या कारणावरुन तिच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केल्याने विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा दिल्ली हादरुन गेली असून राज्यातील महिला सुरक्षित कधी राहणार? असा […]
Whip to rajyasabha chairman : दिल्ली ट्रान्सफर पोस्टिंग अथॉरिटीवरून सुरू झालेला वाद आता राज्यसभेपर्यंत (Rajya Sabha) पोहोचला. विरोधी पक्षांसह दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्ष हे विधेयक राज्यसभेत रद्द करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी देशातील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली होती. तर हे विधेयक मंजूर करण्यासाठी भाजप (BJP) सरकारने […]
Manipur Violence : सीबीआयने मणिपूर हिंसाचार आणि दोन महिलांची विवस्त्र धिंड प्रकरणाची सुत्रे हाती घेताच आरोपी वाढले आहेत. सीबीआयने आत्तापर्यंत 10 आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सीबीआयकडून नवीन एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचं समोर आलं आहे. पटेलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांना वेगळाच संशय; म्हणाले, हा तर देवेंद्र फडणवीसांना… जवळपास 88 दिवसांपासून मणिपुरात […]
Economy of India : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi ‘आपण तिसऱ्यांदा सत्तेत येऊ’ असा ठाम विश्वास व्यक्त केला. गेल्या 9 वर्षात त्यांच्या कार्यकाळात भारताची अर्थव्यवस्था (Economy of India) 10व्या स्थानावरून 5व्या स्थानावर आली आहे. आताही ‘तिसऱ्या टर्ममध्ये आम्ही भारतीय अर्थव्यवस्थेला पहिल्या तीन क्रमांकावर आणू’, अशी हमी मोदींनी दिली. पंतप्रधानांच्या या विधानावर तज्ज्ञांची वेगवेगळी […]
दिल्ली : गेल्या काही काळात देशभरात मध्य प्रदेश, पश्चिम बंगालसारख्या काही राज्यांमधून मुले चोरीला जाण्याची किंवा हरवल्याची अनेक प्रकरणे समोर आलीत. देशभरातील हरवलेल्या मुलांची आकडेवारी लोकसभेत जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार, गेल्या 5 वर्षांत देशभरातून 2 लाख 75 हजारांहून अधिक मुले बेपत्ता झाली आहेत. या बेपत्ता मुलांमध्ये 2 लाख 12 हजार मुलींचा समावेश आहे. केंद्रीय […]