Wagh Bakri Parag Desai Dies : वाघ बकरी टी कंपनीचे मालक पराग देसाई यांच्या निधनानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल वेगवेगळे तर्क लावले जात होते. आता शेल्बी हॉस्पिटल्सने एक प्रेस नोट प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये पराग देसाई यांच्या मृत्यूचे कारण ब्रेन हॅमरेज असल्याचे सांगण्यात येत आहे. कुत्र्याने हल्ला केल्याने जमिनीवर पडले पराग देसाई […]
अहमदाबाद : घराघरात लोकप्रिय असलेल्या वाघ बकरी चहाचे (Wagh Bakri Tea) कार्यकारी संचालक पराग देसाई (Parag Desai) यांचे निधन झाले आहे. ते 49 वर्षांचे होते. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात (Street Dog Attack) ते जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर अहमदाबाद (Ahmedabad) मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. कुत्र्यांच्या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना […]
नवी दिल्ली : एकीकडे आगामी लोकसभेत दक्षिण भारतात विजयाची स्वप्न पाहणाऱ्या भाजपला निवडणुकांपूर्वीच मोठा धक्का बसला आहे. गेल्या 25 वर्षांपासून भाजपसोबत असलेल्या तमिळनाडूतील दिग्गज अभिनेत्री गौतमी तडीमल्ला (Gautami Tadimalla) यांनी भाजपवर गंभीर आरोप करत पक्षाला रामराम केला आहे. एकापत्राद्वारे त्यांनी आपण राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे. ज्या व्यक्तीने आपली फसवणूक केली आहे त्याला पक्षाच्या एका […]
केंद्राच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी मोदी सरकारकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. या अधिकाऱ्यांची रथ प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यासंदर्भातील आदेश सरकारकडून काढण्यात आला आहे. या आदेशाविरोधात काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. ‘पुतण्या फुटला मात्र, लांडग्यांची पिलावळ’.. पडळकरांची शरद पवारांवर घणाघाती टीका मोदी सरकारने सरकारी अधिकाऱ्यांच्या केलेल्या नियुक्त्यांचा काँग्रेसकडून कडाडून विरोध करण्यात […]
नवी दिल्ली : तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची काँग्रेसकडून विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चव्हाण यांच्यासोबतच कर्नाटकचे मंत्री एन.एस. बोसराजू यांची देखील विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सहमतीने या नियुक्त्यांची माहिती दिली. (Former Maharashtra Chief Minister […]
Indian Army: भारतीय लष्कराचे अग्निवीर सैनिक अक्षय लक्ष्मण गवते हे लडाखमधील सियाचीनमध्ये शहीद झाले आहेत. कर्तव्य बजावताना शहीद होणारे ते पहिले अग्निवीर सैनिक आहेत. अक्षय हे भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सचा भाग होते. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पिंपळगाव सराईचे रहिवासी अक्षय गवते (23) यांच्या हौतात्म्याबद्दल भारतीय लष्कारने माहिती दिली आहे. फायर अँड फ्युरी कॉर्प्सने […]