Rajasthan Election 2023 : राजस्थानमधील काँग्रेसचे गेहलोत सरकार विधानसभा निवडणुकीत जनतेला आकर्षित करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. अनेक घोषणानंतर आता मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणखी नवीन सात आश्वासनांंची घोषणा केली आहे. यामध्ये महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप/टॅबलेट, 15 लाख रुपयांचा मोफत विमा इत्यादींचा समावेश आहे. एवढेच नाही तर सीएम […]
Martha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा (Martha Reservation) प्रश्न चिघळला आहे. त्यात गुरूवारी पंतप्रधान मोदी राज्यात येऊन गेले. मात्र त्यांनी मराठा आरक्षणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यावर देखील जरांगेंसह विरोधकांनी निशाणा साधला. त्यानंतर आता मराठा आरक्षण प्रश्नी तूर्तास हस्तक्षेप टाळत केंद्राने अंग काढून घेतल्याचं चित्र आहे. मराठा आरक्षण प्रश्नी केंद्राचा तूर्तास हस्तक्षेप नाही… एका वृत्तपत्राच्या […]
Mukhtar Ansari 10 Year Jail: मुख्तार अन्सारी याला गँगस्टर अॅक्ट प्रकरणात (Mukhtar Ansari Case) न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच मुख्तार अन्सारीला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणात सोनू यादवला देखील 5 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. गाझीपूर न्यायालयाने (Ghazipur Court) माफिया आणि माजी आमदार मुख्तार अन्सारी […]
नवी दिल्ली : आगामी लोकसभेपूर्वी देशातील मोठ्या राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरूवात केली आहे. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आऊटडेटेड मोबाईल फोनचं उदाहरण देत काँग्रेसवर (Congress) जोरदार प्रहार केला आहे. 2014 पूर्वीचे सरकार हँग मोडमध्ये होते, रिस्टार्ट करूनही काही उपयोग नव्हता, बॅटरीही निरुपयोगी होती. मात्र, 2014 मध्ये देशातील […]
चीनसह जपानला टेक ओव्हर करण्यासाठी इन्फोसिस कंपनीचे संस्थापक एन.आर. नारायणमुर्ती यांनी एक फॉर्मुला सांगितला आहे. देशातल्या युवा वर्गाने आठवड्यातून 70 काम केलं पाहिजे, म्हणजेच दररोज 12 तास काम केलं पाहिजे, तरच भारत प्रगती करु शकणार असल्याचं नारायण मुर्ती म्हणाले आहेत. नारायणमुर्ती यांनी इंन्फोसिसचे माजी सीईओ मोहनदास पई यांना दिलेल्या पॉडकास्टला मुलाखतीत हा फॉर्मुला सांगितला आहे. […]
Jyotipriya Mallik : राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या पश्चिम बंगाल राज्यातून मोठी बातमी समोर आली आहे. आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पश्चिम बंगालचे वनमंत्री ज्योतिप्रिय मलिक यांना अटक करण्यात आली. ईडीचे अधिकारी आणि सीआरपीएफचे जवान त्यांना कोलकात्यातील सीजीओ कॉम्प्लेक्समधील ईडीच्या कार्याालयात घेऊन गेले. या कारवाईने बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसकडून भाजपावर टीकेची […]