- Letsupp »
- national
देश
-
रेवंथ रेड्डीच होणार तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री; खर्गेंकडून शिक्कामोर्तब, आजच शपथविधी
हैदराबाद : तेलंगणामध्ये (Telangana) काँग्रेसच्या विजयाचे नायक म्हटले जाणारे रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. काल (3 डिसेंबर) निकाल लागल्यानंतरच रेड्डी यांच्या नावाची चर्चा होती. आज (4 डिसेंबर) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. दरम्यान, आज रात्री आठ वाजता रेड्डी यांचा राजभवनात शपथविधी कार्यक्रम पार पडणार आहे. […]
-
रस्त्यावरचे नॉनव्हेज स्टॉल ताबडतोब बंद करा, नवनिर्वाचित भाजप आमदार अॅक्शन मोडवर
Rajstan Election 2023 :राजस्थान विधानसभा निवडणुकीत (Rajstan Election 2023) भाजपला मोठा विजय मिळाला आहे. राजस्थानात आता सरकार स्थापनेची तयारी सुरू आहे. निवडणुकीचा निकाल लागून 24 तासही उलटले नाहीत तोच नवनिर्वाचित आमदार अॅक्शन मोड आले आहेत. भाजपच्या एका आमदाराने अधिकाऱ्याला फोन करून संध्याकाळपर्यंत सर्व मांसाहारी पदार्थांचे स्टॉल रस्त्यावरून हटवण्याचा इशारा दिला आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर […]
-
I.N.D.I.A. च्या पराभवाचा साईड इफेक्ट; काँग्रेसचं टेन्शन वाढणार? कारण..,
INDIA Alliance : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीकांचा निकाल जाहीर झाला आहे. पाचपैकी तीन राज्यांत भाजपने काँग्रेसचा धुव्वा उडवला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड राज्यांत हा पत्करल्यानंतर आता विरोधकांच्या इंडिया आघाडीतील(INDIA Alliance) एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. काही दिवसांपासून इंडिया आघाडीत(INDIA Alliance) विरोधी नेत्यांचा असल्याच्या बातम्या प्रसारित होत होत्या. मात्र, जागावाटपावरून सपा-आम आदमी पक्षाने काँग्रेसवर […]
-
पंतप्रधानांचे सुरक्षा प्रमुख ते राजकीय नेता अन् थेट मुख्यमंत्री! मिझोरामच राजकारण बदलणारा IPS
चार राज्यांचे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर आज (4 डिसेंबर) मिझोराम निवडणुकीचेही निकाल जाहीर झाले. यात 40 पैकी 27 जागा जिंकत झोराम पीपल्स मूव्हमेंटने (झेडपीएम) घवघवीत यश मिळविले आहे. तर सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटची गाडी 10 जागांवर थांबली आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपलाही अवघ्या दोन आणि विरोधी पक्ष काँग्रेसला अवघी एक जागा मिळाली आहे. या निकालातील आकडेवारीनंतर […]
-
Letsupp Special : भाजप बंडखोरांना वापरुन संपवते का? सिंधिंयांसोबतच्या आमदारांचे काय झाले?
भाजप गरज संपली की बंडखोरांना वापरुन संपवून टाकते. पुढच्या निवडणुकीत बघा आता एकनाथ शिंदे, अजितदादांचे काय होते ते. महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) बंड झाले, ते मुख्यमंत्री बनले. वर्षभराच्या अंतराने अजितदादांनी (Ajit Pawar) बंड केले, ते उपमुख्यमंत्री बनले. या दोन्ही बंडांनंतर मोठ्या प्रमाणात राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. इशारे, प्रतिइशारे देऊन झाले. पण या सगळ्यात आजही दबक्या […]
-
Share Market : भाजपच्या दणदणीत विजयानंतर Investor सुसाट; झोळीत आले 4 लाख कोटी
BJP Victory Effect On Share Market : पाच राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोठा विजय मिळाला. तर, तेलंगणात बीआरएसचा धुव्वा उडवत काँग्रेसने विजय मिळवला. या निकालांचा थेट परिणाम शेअर बाजारावरही (Share Market) दिसून आला. आज (दि.4) सकाळी शेअर बाजार विक्रमी अंकानी सुरू झाला. 3 डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या चार […]









