नवी दिल्ली : भारतात मागील 5 वर्षांमध्ये एकाही आयआयटी किंवा आयआयएमची स्थापना झाली नसल्याची माहिती केंद्र सरकारने राज्यसभेत दिली आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी आज राज्यसभेत काँग्रेस खासदार कुमार केतकर यांच्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात 23 IIT आणि 20 IIM कार्यरत आहेत. तर गेल्या पाच […]
Sanjay Kumar Mishra : सर्वोच्च न्यायालयाने ईडीचे प्रमुख संजय कुमार मिश्रा यांची मुदतवाढ बेकायदेशीर ठरवल्यानंतर आता मिश्रा यांना 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संजय कुमार मिश्रा यांना सर्वोच्च न्यायालयाने 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यास परवानगी दिलीयं. मिश्रा यांना ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. फायनान्शियल अॅक्शन टाक्स फोर्सच्या पुनरावलोकनासाठी मिश्रा यांची उपस्थिती […]
दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. इंडिया आघाडीने लोकसभेत मणिपूरच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी वायएसआर काँग्रेसने विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच दिल्ली अध्यादेशाच्या मुद्द्यावरही जगनमोहन रेड्डी यांचा पक्ष मोदी सरकारला पाठिंबा देणार आहे. विरोधी पक्षांच्या एकजुटीला आणि हा मोठा धक्का मानला जात आहे. […]
Manipur Violence : देशाच्या ईशान्य भागातील मणिपूर तीन महिन्यांपासून धुमसत आहे. जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी महिलांवरील अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. मणिपुरात तणाव वाढला. आता मणिपूरमधील मोरेह जिल्ह्यात अज्ञात समाजकंटकांनी रिकाम्या घरांना आगी लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मागील अनेक दिवसांपासून ही घरे बंद होती. ज्या […]
PM Modi Promises to Indian People : 2024 नंतर देशात जेव्हा एनडीएचे सरकार येईल त्यावेळी माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावर बुधवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते IECC कॉम्प्लेक्स ‘भारत मंडपम’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले, गेल्या […]
Bihar News : बिहारमध्ये श्रीकांत शर्मा या अभियंत्याच्या घरात टाकलेल्या छाप्यात पोलिसांना कोट्यावधींचे घबाड हाती लागले आहे. हनुमान नगर येथील त्याच्या घरातून दीड कोटींची रोकड, लाखो किमतीचे सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने तसंच कोट्यवधी रुपयांच्या जमिनीची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, या छाप्यानंतर आणि छाप्यात सापडलेल्या रक्कमेनंतर बिहारमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शर्मा हे बिहार सरकारच्या […]