Manipur Violence : सीबीआयने मणिपूर हिंसाचार आणि दोन महिलांची विवस्त्र धिंड प्रकरणाची सुत्रे हाती घेताच आरोपी वाढले आहेत. सीबीआयने आत्तापर्यंत 10 आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सीबीआयकडून नवीन एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचं समोर आलं आहे. पटेलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांना वेगळाच संशय; म्हणाले, हा तर देवेंद्र फडणवीसांना… जवळपास 88 दिवसांपासून मणिपुरात […]
Economy of India : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi ‘आपण तिसऱ्यांदा सत्तेत येऊ’ असा ठाम विश्वास व्यक्त केला. गेल्या 9 वर्षात त्यांच्या कार्यकाळात भारताची अर्थव्यवस्था (Economy of India) 10व्या स्थानावरून 5व्या स्थानावर आली आहे. आताही ‘तिसऱ्या टर्ममध्ये आम्ही भारतीय अर्थव्यवस्थेला पहिल्या तीन क्रमांकावर आणू’, अशी हमी मोदींनी दिली. पंतप्रधानांच्या या विधानावर तज्ज्ञांची वेगवेगळी […]
दिल्ली : गेल्या काही काळात देशभरात मध्य प्रदेश, पश्चिम बंगालसारख्या काही राज्यांमधून मुले चोरीला जाण्याची किंवा हरवल्याची अनेक प्रकरणे समोर आलीत. देशभरातील हरवलेल्या मुलांची आकडेवारी लोकसभेत जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार, गेल्या 5 वर्षांत देशभरातून 2 लाख 75 हजारांहून अधिक मुले बेपत्ता झाली आहेत. या बेपत्ता मुलांमध्ये 2 लाख 12 हजार मुलींचा समावेश आहे. केंद्रीय […]
Lottery : आपल्या रोजच्या गरजा छोटी-मोठी काम करून भागवता येतात. पण त्याने हौस भागवता येत नाही अन् श्रीमंत होता येत नाही, अशी अनेकांची भावना असते. त्यामुळे बरेच लोक श्रीमंत होण्याच्या आशेने लॉटरीच्या तिकिटांवर पैसे खर्च करतात, परंतु तरीही त्यांना लॉटरी जिंकता येत नाही. मात्र, काही लोक अनपेक्षितपणे लॉटरी (Lottery) जिंकून करोडपती बनतात. असाच काहीसा प्रकार […]
Bhima-Koregaon case: पुण्यातील एल्गार परिषद व भीमा कोरेगावमधील दंगली प्रकरणातील गुन्ह्यातील दोन आरोपींना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. कार्यकर्ते वेरनॉन गोन्साल्विस आणि अरुण फेरेरिया या दोघांना जामीन मिळाला आहे. दोघेही गेल्या पाच वर्षांपासून तुरुंगात होते. याच आधारे सर्वोच्च न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला आहे. संभाजी भिडेचा तत्काळ बंदोबस्त करा; ‘त्या’ वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांचा संताप […]
Karnataka Politics : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने शानदार प्रदर्शन करत भाजपला चारीमुंड्या चीत केलं. राज्याची सत्ता भाजपाच्या हातातून हिसकावून घेतली. आता राज्यात सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वा काँग्रेसचे सरकार आहे. या निवडणुकीत काँग्रेसने काही आश्वासनं दिली होती. सत्तेत आल्यानंतर या आश्वासनांची पूर्तता करण्याची कार्यवाही सरकारने सुरू केली खरी मात्र, यामध्ये राज्याची तिजोरीच रिकामी होण्याची वेळ आली आहे. […]