- Letsupp »
- national
देश
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
मोदी सरकारच्या हालचालींनी ‘आप’मध्ये खळबळ! केजरीवाल पोहोचले शरद पवारांच्या घरी
Sharad Pawar : दिल्लीच्या राजकारणात राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. संसदेचे अधिवेशन सुरू आहेत. त्यातच केंद्र सरकारने पावले टाकत दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या पदस्थापना आणि बदल्यांवर नियंत्रण ठेवण्याशी संबंधित अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. आता हे विधेयक संसदेच्य सभागृहात सादर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारच्या या हालचालींमुळे आम आदमी पार्टीच्या गोटात खळबळ उडाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री […]
-
केंद्राने आवळला फास! ‘त्या’ अध्यादेशाची लढाई आता थेट संसदेच्या मैदानात
Centre Ordinance : केंद्र सरकारने दिल्ली सरकारचे अधिकार कमी करणारा अध्यादेश आणून सत्ताधारी आम आदमी पार्टीची कोंडी केली. आता त्याही पुढे जाऊन या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. आता लवकरच हा अध्यादेश सभागृहात मांडला जाण्याची शक्यता आहे. दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या पदस्थापना आणि बदल्यांवर नियंत्रण ठेवण्याशी संबंधित हा अध्यादेश आहे. ‘मणिपूर’वरुन राजकारण तापले; मोदी सरकारविरोधात विरोधक […]
-
‘मणिपूर’वरुन राजकारण तापले; मोदी सरकारविरोधात विरोधक मांडणार अविश्वास ठराव
Parliament Monsoon Session: मणिपूर हिंसाचार आणि ‘इंडिया’च्या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमधील वाद टोकाला गेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना पत्र लिहून मतभेद कमी करण्याचा प्रयत्न केला. पण विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत बुधवारी (26 जुलै) लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडणार […]
-
Delhi airport ; स्पाइसजेट विमानाला अचानक आग; दिल्ली विमानतळावर गोंधळ
Delhi airport : दिल्ली विमानतळावर स्पाइसजेटच्या विमानाला इंजिन देखभालीदरम्यान आग लागली होती. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. विमान आणि देखभाल कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहेत. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आणि मोठा अपघात टळला आहे. विमान वाहतूक नियामक डीजीसीए या प्रकरणाची चौकशी करत आहे. विमान कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. […]
-
पुरस्कार वापसीवर केंद्र सरकार लावणार लगाम, ‘हमीपत्र लिहून घेणार’
Award Wapsi: पुरस्कार वापसीचा मुद्दा कोणत्या ना कोणत्या कारणाने सातत्याने चर्चेत असतो. अलीकडेच काही खेळाडूंनी मणिपूरमध्ये उसळलेला हिंसाचार लवकर शांत झाला नाही, तर पुरस्कार परत केला जाईल असा इशारा दिला आहे. दुसरीकडे, बृजभूषण प्रकरणात देखील सरकारचा निषेध म्हणून पदक गंगेत फेकण्यासाठी पैलवान हरिद्वारला गेले होते. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संसदीय समितीने विशेष पुढाकार […]
-
मणिपूर मुद्द्यावरून विरोधकच पळ काढताहेत, सरकार चर्चेसाठी तयार; भाजपची टीका
Manipur Violence : मणिपूरमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षांनी लोकसभा आणि राज्यसभेतही मणिपूर मुद्द्यावर चर्चेची मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत याबाबत बोलावे, अशी मुख्यतः विरोधी पक्षांची मागणी होती. मात्र गेल्या अडीच महिन्यांपासून मणिपूर जळत असतानाही मोदींनी लोकसभेत याप्रकरणी मौन बाळगले. दरम्यान, […]










