- Letsupp »
- national
देश
-
मोदींची भारतीयांना गॅरंटी! माझ्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत जगातील टॉप-3 अर्थव्यवस्थेत
PM Modi Promises to Indian People : 2024 नंतर देशात जेव्हा एनडीएचे सरकार येईल त्यावेळी माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावर बुधवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते IECC कॉम्प्लेक्स ‘भारत मंडपम’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले, गेल्या […]
-
इंजिनिअरच्या बेडरूममध्ये कोटींचे घबाड, दीड कोटींची रक्कम अन् किचनमध्ये लपविलेले सोने-हिऱ्याचे दागिने
Bihar News : बिहारमध्ये श्रीकांत शर्मा या अभियंत्याच्या घरात टाकलेल्या छाप्यात पोलिसांना कोट्यावधींचे घबाड हाती लागले आहे. हनुमान नगर येथील त्याच्या घरातून दीड कोटींची रोकड, लाखो किमतीचे सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने तसंच कोट्यवधी रुपयांच्या जमिनीची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, या छाप्यानंतर आणि छाप्यात सापडलेल्या रक्कमेनंतर बिहारमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शर्मा हे बिहार सरकारच्या […]
-
भाजपच्या ट्विटनंतर राघव चड्डांचा पलटवार! म्हणाले, रामचन्द्र कह गए सिया से…
संसदेतल्या व्हायरल फोटोप्रकरणी आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत विरोधकांवर निशाणा साधला आहे. या व्हायरल फोटोवरुन ट्विट करीत त्यांनी एका म्हणीचा कॅप्शनमध्ये उल्लेख करीत सडकून टीका केलीयं. संसदमधील कावळ्याने चोच मारल्याचा फोटो दिल्ली भाजपकडून शेअर करण्यात आला होता. या पोस्टमध्ये भाजपने राघव चड्डा यांच्यावर टीका केली. त्याचं प्रत्युत्तरच चड्डा यांनी दिलं […]
-
Inside Story : मोदी सरकार संपूर्ण बहुमतात… तरीही विरोधकांचा अविश्वास प्रस्तावाचा अट्टाहास का?
नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी स्वीकारला आहे. सभापतींनी या अविश्वास ठरावावर चर्चेला परवानगी दिली असून आहे. यावर पुढील आठवड्यात चर्चा होणार असल्याचे सभापतींनी स्पष्ट केले आहे. गौरव गोगोई यांनी काँग्रेसच्यावतीने अविश्वास प्रस्ताव मांडला होता. नियमानुसार किमान 50 खासदारांच्या अनुमोदनानंतर अविश्वास प्रस्ताव मांडता येतो. याला […]
-
कुठं चाललीय महिला सुरक्षा? सरकारला टार्गेट करुन फक्त मणिपूरवर बोललं जातं; चित्रा वाघ संतापल्या
Chitra Wagh On Congress : मणिपूर प्रकरणाची चर्चा करायलाच हवी, त्याचसोबत मालद्याची आणि राजस्थानच्या प्रकरणाचीही चर्चा व्हावी, आपण काल पाहिलं की, बिहारमधला एका महिलेला त्रास देणारा एक व्हिडीओ पाहिला. तो पाहताना आपल्याला लक्षात येते की, कुठं चाललीय महिला सुरक्षा? त्यामुळे फक्त सरकारला टारगेट करुन मणिपूरवर बोललं जात आहे. सरकार मणिपूरवर चर्चा करायला तयार असतानासुद्धा विरोधीपक्ष […]
-
कर्नाटकमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ची सुरुवात? 11 असमाधानी आमदारांचा लेटर बॉम्ब; काँग्रेसमध्ये खळबळ
बंगळुरू : कर्नाटकमध्ये काँग्रेसचे (Congress) सरकार स्थापन होऊन अवघे दोने महिने झाले आहेत. मात्र अशातच राज्यातील 11 आमदार सिद्धरामय्या सरकारवर नाराज असल्याचं वृत्त आहे. नुकतचं राज्यातील 11 आमदारांचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकूण 20 मंत्री आपली काम नीट करत नाहीत, असा आरोप करत आमदारांनी खळबळ उडवून दिली आहे. आपापल्या भागात काम करताना […]










