भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक संपली. बैठक संपल्यानंतर सकाळी १० वाजता गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली. निर्णयाची माहिती देताना रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने सांगितले की रेपो दर एकमताने कायम ठेवण्यात आला आहे. म्हणजेच रेपो दर 6.50 टक्क्यांवर कायम आहे. […]
तेलंगणा : भारतीय जनता पार्टी (भाजप) तेलंगणाचे अध्यक्ष आणि खासदार बंदी संजय कुमार (Sanjay Kumar) यांनी तेलंगणा पेपर लीक प्रकरणात कट रचल्याची कबुली दिली आहे. तेलंगणा सरकारने आज सकाळी याबाबत माहिती दिली. बुधवारी पहाटे संजय कुमार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठं आंदोलन केले. वारंगल पोलिसांनी दाखल केलेल्या रिमांड अहवालात तेलंगणा भाजप अध्यक्षांनी […]
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी आज पुन्हा एकदा कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे. कॉंग्रेस (Congress) अजूनही रिमोट कंट्रोलद्वारे चालवली जाते आहे. काही नवीन अनुभव नसलेली मंडळी कॉंग्रेसचा कारभार हाताळत आहेत. कॉंग्रेसच्या अधोगतीचे मुख्य कारण म्हणजे, सक्षम नेत्यांच्या समांतर इतर नेत्यांना उभं करून सक्षम लोकांना संपवल्या जात आहे, […]
Rahul Gandhi-New Delhi : राहुल गांधी यांना सरकारी बंगला खाली करायला सांगितला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी कुठे राहायला जाणार याची सुरु आहे. मात्र, आता ला चर्चेला राहुल गांधी यांनीच पूर्णविराम दिला आहे. सोनिया गांधी यांच्या १० जनपथ येथील घरी राहायला जाणार आहे. याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे यांनी राहुल गांधी यांना सोनिया […]
90 च्या दशकात बॉलिवूड चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घालणाऱ्या दिलवाले चित्रपटातील सपना अर्थात अभिनेत्री रविना टंडनला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते रविनाचा सन्मान करण्यात आला आहे. आ देखे जरा किसमे…सुषमा अंधारेंचं बावनकुळेंना खुलं चॅलेंज… रविना टंडन यांच्यासोबत ‘नाटू नाटू’ गाण्याचे संगीतकार एम.ए.कीरवाणी यांना देखील पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानासाठी […]
नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये रामनवमीच्या (Ram Navami) दिवशी झालेल्या हिंसाचारानंतर आता केंद्रीय गृह मंत्रालयाने (Union Ministry of Home Affairs) बुधवारी सर्व राज्यांसाठी एक महत्वाची अॅडव्हायजरी जारी केली आहे. हनुमान जयंतीला देशात शांतता कायम ठेवण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी, जातीय सलोखा बिघडवण्याऱ्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवा, असे गृह मंत्रालयाने अॅडव्हायजरीमध्ये सांगितले आहे. उद्या […]