- Letsupp »
- national
देश
-
Odisha Train Accident: ‘तुम मेरे दिल के पास हो…’ रुळांवर विखुरली डायरीच्या पानांमध्ये लपलेली प्रेमकहाणी
Odisha Train Accident: ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी (2 जून) रेल्वेचा अपघात झाला. या अपघातामध्ये जवळपास 300 लोकांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये 900 अधिक लोक जखमी झाले. हे सर्व बचाव कार्य सुरु असताना रेल्वेचा रुळावर रेस्क्यू टीमला एक डायरी मिळाली. एकीकडे मृतांचा ढीग तर दुसरीकडे प्रेमकथा असलेली ती डायरी. एवढ्या मोठ्या अपघातानंतर ती प्रेमकथा जिवंत […]
-
बिहारमध्ये 1700 कोटी खर्चून गंगा नदीवर बांधला जाणारा पूल कोसळला, VIDEO व्हायरल
1700 crore spent, the bridge to be built on river Ganga collapsed : बिहारमधील भागलपूरमध्ये रविवारी एक बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला. या अपघाताचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसली तरी पूल कोसळल्याने घटनास्थळी घबराट पसरली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेच्या चौकशीचे […]
-
तांत्रिक बिघाडानंतर केंद्रीय मंत्र्यांचे विमान गुवाहाटीत इमर्जन्सी लँडिंग
गुवाहाटीहून आसाममधील दिब्रुगढला जाणारे इंडिगो एअरलाइन्सचे विमान रविवारी सकाळी टेक ऑफच्या काही मिनिटांतच गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परतले. एक केंद्रीय मंत्री आणि राज्यातील भाजपचे दोन आमदार विमानात होते. तांत्रिक बिघाड झाला फ्लाइट क्रमांक 6E2652 ने गुवाहाटीहून सकाळी 8.40 वाजता उड्डाण केले आणि सुमारे 20 मिनिटांत विमानतळावर परतले. तांत्रिक बिघाड हे विमान परत येण्याचे कारण असल्याचे […]
-
Opposition Meeting : नितीश कुमारांचा प्लॅन, ममतांचीही साथ पण, काँग्रेसने खेळच पलटविला!
Opposition Meeting in Patna : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरोधात विरोधकांची एकजूट करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांन नुकतीच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), मल्लिकार्जुन खर्गे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासह प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. एक […]
-
Odisha Train Accident : सिग्नल कायम ठेवला तर अपघात टळला असता…
Odisha Train Accident : ओडिशामधल्या रेल्वे अपघाताचं कारण अखेर समोर आलं आहे. खुद्द केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. या अपघाताची रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सखोल चौकशी करण्यात आल्यानंतर अखेर अपघाताचं कारण स्पष्ट झालं आहे. खासदार अमोल कोल्हेंचे पीए असल्याची बतावणी करून पोलिसांना गंडवलं; गुन्हा दाखल प्राथमिक अहवालानूसार, कोरोमंडल एक्सप्रेस बहनगा बाजार […]
-
ओडिशातील रेल्वे अपघाताचे कारण समजले; रेल्वे मंत्र्यांनी केला मोठा खुलासा
Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी सायंकाळी रेल्वेंचा भीषण (Odisha Train Accident) अपघात झाला. या अपघातात शेकडो लोकांचे प्राण गेले. तर अनेक जण जखमी झाले. अपघात कशामुळे घडला, चूक कोणाची आहे, यामागे काही घातपात तर नाही ना, केंद्र सरकार आणि रेल्वेचे हे अपयश आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतानाच केंद्रीय […]









