- Letsupp »
- national
देश
-
मणिपुरात पुन्हा आगडोंब! आक्रमक जमावाने शस्त्रागार फोडले; रायफल, हजारो काडतुसे पळविली
Manipur Violence : गेल्या तीन ते साडेतीन महिन्यांपासून धुमसत असलेलं मणिपूर अजूनही शांत झालेलं नाही. हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना रोजच कानावर येत आहेत. आताही राज्यात पुन्हा मोठा आगडोंब उसळला आहे. मागील 24 तासांत राज्यात अनेक हिंसक घटना घडल्या आहेत. बिष्णुपूर जिल्ह्यातील नारनसैना येथे असलेले पोलिसांचे शस्त्रागार आक्रमक जमावाने शुक्रवारी लुटले. या शस्त्रागारातील एके रायफली आणि […]
-
Uttarakhand Flood : मोठी दुर्घटना! उत्तराखंडमध्ये पुरामुळे चार जणांचा मृत्यू; 15 लोक बेपत्ता
Uttarakhand Flood : उत्तर भारतातील काही राज्यांत पुराने थैमान घातले आहे. उत्तराखंड राज्याला या पुराचा मोठा फटका बसला आहे. गौरीकुंडजवळील दात पुलिया येथे मुसळधार पावसामुळे अचानक पूर आला. या पुरात चौघा जणांचा मृत्यू झाला तसेच पंधरा लोक बेपत्ता झाल्याची माहिती आहे. पाण्यात तीन दुकाने वाहून गेली आहेत. या नंतर प्रशासनाने मदतकार्य युद्धरपातळीवर सुरू केले आहे. […]
-
‘इंडिया’च्या मुंबई होणाऱ्या बैठकीच्या तारखांमध्ये बदल, आता ‘या’ तारखेला होणार बैठक
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर विरोधकांनी इंडिया (INDIA) नावाची आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीच्या दोन बैठका आतापर्यंत पार पडल्या आहेत. बेंगळूरमधील बैठकीत या आघाडीचं नाव इंडिया ठेवण्यात आलं होतं. या आघाडीची तिसरी बैठक आता मुंबईत होणार आहे. ही बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती आहे. […]
-
लोकसभेच्या खासदारांनी ७ ते ११ ऑगस्ट दरम्यान सभागृहात उपस्थित राहावं; भाजपकडून तीन ओळींचा व्हिप
BJP Issues 3 Line Whip : संसदेचं अधिवेशन अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं जात असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता भाजपकडून सर्व खासदारांना 7 ते 11 ऑगस्टदरम्यान, खासदारांना तीन ओळींचा व्हिप जारी करण्यात आला आहे. भाजपने एकूण 5 दिवसांचा व्हिप जारी केला आहे. या कालावधीत खासदारांना उपस्थित राहण्याबाबत सांगण्यात […]
-
खासदारकी परत मिळविण्यासाठी राहुल गांधींना आता काय करावं लागेल?
Rahul Gandhi Defamation Case : मानहानी प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. राहुल गांधीच्या शिक्षेला स्थगिती देत सुप्रीम कोर्टाने सुरत कनिष्ठ न्यायालय आणि गुजरात उच्च न्यायालयाला फटकारले आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले की राहुल गांधींना जास्तीत जास्त शिक्षेची का गरज होती? हे कनिष्ठ न्यायालयाने आपल्या आदेशात हे स्पष्ट केले नाही. […]
-
राहुल गांधींना झापलं, सुरत कोर्टाला अन् गुजरात हायकोर्टाला फटकारलं : सुप्रीम कोर्टात काय घडलं?
दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा दिलासा दिला आहे. सुरतमधील कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाला आणि दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निकाल दिला. या निकालामुळे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी त्यांना पुन्हा मिळणार आहे. याशिवाय काँग्रेस पक्षासह संपूर्ण विरोधी पक्षात […]









