- Letsupp »
- national
देश
-
देश तुमच्या बापाचा माल आहे का? निलेश राणेंचा काँग्रेसवर हल्लाबोल
2009 ला मी खासदार झालो तेव्हा राहुल गांधी दुसऱ्यांदा खासदार झाले पण त्यांना मंत्री कॅटेगिरीचा बंगला मिळाला. देश तुमच्या बापाचा माल आहे का? असं म्हणत माजी खासदार निलेश राणे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. राणे यांनी एक ट्विट करून जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांना आता लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने सरकारी बंगला खाली करण्याची […]
-
Chenab Railway Bridge : जगातील सर्वांत उंच ‘चिनाब रेल्वे पूल’ पूर्णत्वास…
-
अमित शहांना नाही लोकसंख्येचे टेन्शन; म्हणाले, भारताची लोकसंख्या ही..
Amit Shah on Population : देशाची लोकसंख्या सातत्याने वाढत असून 130 कोटींच्याही पुढे गेली आहे. लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होत असले तरी त्याला फारसे यश येताना दिसत नाही. आता सररकारमधील मंत्रीच लोकसंख्या देशापुढचे आव्हान नसल्याचे म्हणत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी असेच एक वक्तव्य केले आहे असोचेमच्या वार्षिक सत्र ‘भारत […]
-
नोकरी गमावलेल्या ‘त्या’ कर्मचाऱ्यांना अमेरिका सोडावी लागणार नाही…
वॉशिंग्टन : H-1B व्हिसाधारक कामगारांना 60 दिवसांच्या आत देश सोडावा लागणार असल्याचं मानणं चुकीचं असल्याचं युएस सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसकडून सांगण्यात आलं आहे. अमेरिकेतल्या तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात टाळेबंदीच्या दरम्यान ही टिप्पणी आली आहे. खोक्यांची टीका अंगलट; दिल्ली उच्च न्यायालयाचे ठाकरे पित्रापुत्रासह राऊतांना समन्स USCIS ने म्हटलं, ज्या H-1B कामगारांना काढून टाकण्यात आले असून त्यांच्याकडे […]
-
लेट्सअप विशेष : राहुल गांधींना राजकारण कळतं?
योगेश कुटे संपादक लेट्सअप मराठी काॅंग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व हाती घेतल्यापासून तो पक्ष नीचांकी कामगिरी करत आहे. तरीही अनेकांना अजूनही तेच मोदींना टक्कर देऊ शकतात, असे वाटते आहे. भाजपला देशभर पर्याय देणारा काॅंग्रेस हाच एकमेव पक्ष असल्याने राहुल यांच्याशिवाय सध्या तरी पर्याय नाही. `भारत जोडो यात्रे`नंतर राहुल बदलले आहेत, असे अनेकांचे […]
-
Marriage : भाच्याच्या लग्नात मामा कुबेर, सोनं, चांदी, जमीन देत केला आठ कोटींचा खर्च
नागौर : राजस्थानमध्ये बहिनीच्या मुलांच्या म्हणजे भाची आणि भाच्याच्या लग्नामध्ये बहिनीला विविध वस्तू, कपडे, दाग-दागिने, रोख रक्कम देण्याची प्रथा आहे. या प्रथेला ‘मायरा भरना’ असं म्हटलं जात. त्यामुळे राजस्थानातील अनेक लोक आपल्या बहिनीच्या मुलांच्या लग्नात मायरा भरन्यासाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च करतात. असाच एका मामाने आपल्या भाचीच्या लग्नात थेट तीन कोटी रूपये खर्च केल्याची बातमी खूप […]










