- Letsupp »
- national
देश
-
मुलीच्या लग्नाचं वय १८ ऐवजी २१ होणार, ‘इतक्या’ वर्षांनी कायदा होणार लागू
नवी दिल्ली : अगोदरच्या काळामध्ये बालविवाहाच्या (Child Marriage) प्रकरणे खूप मोठ्या प्रमाणात घडत होते आणि त्यात वाढ देखील झाली आहे. बालविवाह बंदीकरिता सरकार वेगवेगळ्या उपाययोजना आणि प्रयत्न करत आहे. (Women Age for Marriage ) यामध्ये खरे म्हणलं तर एक म्हणजे तरुणीच्या लग्नाकरिता किमान वय १८ वर्षांऐवजी २१ वर्ष करण्यासाठी विधेयक स्थायी समितीकडे (Standing Committee) आहे. […]
-
Cheetah Helicopter Crash : अरुणाचलमध्ये भारतीय लष्कराचे ‘चित्ता’ हेलिकॉप्टर क्रॅश, पायलटचा शोध सुरू
Cheetah Helicopter Crash : अरुणाचलमध्ये भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर क्रॅश (Cheetah Helicopter Crash) झाले आहे. या घटनेत दोन पायलट बेपत्ता असून, त्यांचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे. आज सकाळी 9.15 च्या सुमारास चीता हेलिकॉप्टरचा हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) शी संपर्क तुटला. अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) मांडला हिल परिसरात भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगितले जात […]
-
PM मोदी ‘नोबेल’चे प्रबळ दावेदार; रशिया-यूक्रेन युद्धात समितीचे मोठे विधान
Nobel Prize For PM Modi : रशिया-यूक्रेन युद्ध थांबवण्यासाठी भारताने जे प्रयत्न केले होते त्याचे कौतुक नोबेल पारितोषिक देणाऱ्या कमिटीने केले आहे. नोबेल कमिटीचे डिप्टी लीडर एस्ले टोजे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. ज्या पद्धतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपतींना युद्ध थांबवण्यासाठी समजावले ते खरंच कौतुकास्पद आहे. त्यांनी कोणतीही […]
-
मनीष सिसोदियांच्या अडचणी वाढल्या ! दारू घोटाळ्यानंतर हेरगिरीचा गुन्हा दाखल
नवी दिल्ली : मद्य धोरण घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले आप नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्याविरोधात सीबीआयने (CBI) आणखी एका प्रकरणात एफआयआर नोंदवला आहे. दिल्ली फीडबॅक युनिट (Delhi Feedback Unit) भ्रष्टाचार प्रकरणात ही एफआयआर (FIR) करण्यात आली आहे. या फीडबॅक युनिटची स्थापना आम आदमी पार्टीने 2015 मध्ये केली होती. या युनिटच्या नावाखाली आप इतर पक्षांच्या […]
-
इन्फ्लूएंझा H3N2 चा धोका वाढला, आतापर्यंत 9 मृत्यू; महाराष्ट्राचे सर्वाधिक 58 रुग्ण
भारतात कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर सर्वकाळी सुरळीत सुरू असतांना आता H3N2 या नव्या विषाणूने देशातील नागरिकांची चिंता वाढवली आहे. दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांमध्ये H3N2 या विषाणूचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या विषाणूमुळे देशात आतापर्यंत तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्याचबरोबर या विषाणूचा सर्वाधिक प्रभाव हा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत […]
-
पराभवाचा वचपा ! काँग्रेसला धक्का देत टीएमसीने भाजपला ‘अशी’ केली मदत
Congress : विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर टीएमसीने बंगालमध्ये एकला चलो रे चा नारा देत काँग्रेसला धक्का दिल्यानंतर आता पुन्हा एकदा तशीच खेळी केली आहे. आगामी निवडणुकीत भाजपला विरोधकांची मोट बांधण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून काँग्रेसने विरोधी पक्षातील खासदारांची बैठक आयोजित केली होती. मात्र, या बैठकीला दांडी मारत तृणमूल काँग्रेसने त्यांचे इरादे स्पष्ट केले आहेत. या […]










