- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Rain Alert : अवकाळी संकट कायम; 4 दिवसांत ‘या’ जिल्ह्यांत मुसळ’धार’
Rain Alert : राज्यात आता थंडीचं आगमन होत असून वातावरणात गारठा (Rain Alert) वाढू लागला आहे. खरीप हंगामातील पिके काढणीला आल्याने शेतकऱ्यांनी या कामाला वेग दिला आहे. दिवाळीचा सणही (Diwali 2023) अगदी तोंडावर आला आहे. त्यातच आता राज्यात अवकाळी पावसाचं (Rain Alert) संकट घोंगावू लागलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे […]
-
Javed Akhtar : ‘मी नास्तिक पण राम अन् सीता..,’: जावेद अख्तर यांचं विधान
Javed Akhtar : मी नास्तिक आहे पण राम आणि सीता यांना खूप मानतो, माझ्यासारखे जे नास्तिक ते सुद्धा मानत असल्याचं विधान गीतकार जावेद अख्तर(Javed Akhtar) यांनी केलं आहे. मुंबईतील दादरमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जावेद अख्तर बोलत होते. नगर जिल्ह्यातील ९६ महसूली मंडळांचा दुष्काळी गावांच्या यादीमध्ये समावेश, मंत्री […]
-
बावनकुळे साहेब, शिक्षक भरतीबाबत सरकार कधी सिरीयस होईल? रोहित पवारांचा सवाल
Mla Rohit Pawar : राज्यात सध्या शिक्षक भरतीबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाची परिस्थिती असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे सरकारने कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला आहे तर दुसरीकडे शिक्षकांची कंत्राटी भरती सुरु असल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना खोचक सवाल केला आहे. बावनकुळे साहेब, शिक्षक भरतीबाबत सरकार कधी […]
-
नगर जिल्ह्यातील ९६ महसूली मंडळांचा दुष्काळी गावांच्या यादीमध्ये समावेश, मंत्री विखेंची माहिती
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील ९६ महसूली मंडळाचा दुष्काळी गावांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला. या गावांना दुष्काळी परिस्थीतीत देण्यात येणाऱ्या सर्व सवलतींचा लागू होणार असल्याची माहिती महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली आहे. Pashan : ‘पाषाण’ लघुपटाला सर्वोत्कृष्ट मराठी लघुपटाचा मान… आज मंत्रालयातील वॉर […]
-
Bacchu Kadu : अयोध्येतून थेट जरांगेंजवळ कसे पोहचले? CM शिंदेंचे हनुमान कसे ठरले?
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे दुसरे उपोषण हे सरकारसाठी अत्यंत नाजूक गोष्ट झाली होती. ते नेमके हाताळायचे कसे हेच सरकारपुढे मोठे कोडे होते. लाठीचार्ज झाल्यामुळे पहिले उपोषण संपूर्ण महाराष्ट्रात पोहचले आणि आंदोलनाला ताकद मिळाली. तर दुसऱ्या उपोषणावेळी जरांगे पाटील यांनी सरकारवर दबाव वाढवत पाणीही सोडून दिले होते. त्यांची […]
-
Air Quality : हवेची गुणवत्ता खालावली! CM शिंदे अॅक्शन मोडमध्ये; प्रदुषण रोखण्याच्या दिल्या सूचना
Cm Eknath Shinde On Air Quality : राज्यातलं प्रदुषण रोखण्यासाठी जे लागेल ते करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, राज्यातील प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला आहे. या आढाव्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ‘सत्तेसाठी पैसा अन् पैशांसाठी सत्ता..,’; प्रियंका गांधींच्या टोलेबाजीवर बावनकुळेंचं उत्तर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, […]










