Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर येथे एक चीड आणणारी घटना घडली आहे. एका विशिष्ट समाजाची मुलगी एका विशिष्ट समाजाच्या मुलाबरोबर फिरायला गेल्याने त्या समाजातील मुलांनी त्या मुलीची छेड भररस्त्यात छेड काढली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. त्यामुळे सर्व परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील बेगमपुरा परिसरामध्ये एक विशिष्ट धर्माची तरुणी इतर […]
Akole Long March : किसान सभेच्या नेतृत्वात अकोले ते लोणी असा पायी लाँग मार्च (Long March) काढण्यात येत आहे. खारघर येथे घडलेली दुर्घटना पाहता कडाक्याच्या उन्हाचा विचार करून मोर्चा स्थगित करावा असे आवाहन प्रशासनाने केले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सुद्धा मोर्चा स्थगित करण्याचे आवाहन केले. मात्र, मोर्चेकरी ठाम असून प्रशासनाने केलेले आवाहनास नकार दिल्याचे समजते. […]
आमचा पक्ष सांगेन तिथं मी जाणार, असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस आज कर्नाटकात निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले आहेत. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रचारासाठी बेळगावात यावं, असं आव्हान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलं होतं. त्यावर फडणवीसांनी राऊतांना उपरोधिक टोला लगावला आहे. […]
Maharashtra Government Agriculture Scheme : शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी, राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात सौरऊर्जेवर चालणाऱ्या शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाने सौर फिडर उभारण्यासाठी सरकारला 30 वर्षांसाठी जमीन भाडेतत्त्वावर दिलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला 1.25 लाख रुपये भाडे देण्याचा निर्णय घेतला आहे. भाड्याच्या रकमेत वार्षिक तीन […]
BJP On Bhalchandra Nemade : औरंगाबाद (Aurangabad)आणि उस्मानाबाद (Osmanabad)या शहरांचं नामांतरावरुन ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade)यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावं बदलणारे क्षुद्र आहेत. त्यातून काहीच साध्य होणार नाही, असे नेमाडेंनी म्हटले होते. यावरुन भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे. केवळ “हिंदू “कादंबरी लिहून उपयोगाचे नाही. तुम्ही समृद्ध […]
Water Conservation Scheme : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने (Union Ministry of Water Power) भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात महाराष्ट्राचा (Maharashtra)देशात पहिला क्रमांक आला आहे. जलयुक्त शिवार योजनेला मोठे यश मिळाले आहे. जलसंवर्धनामध्ये महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील […]