यावेळी बोलताना एक महिला म्हणाली, आमचं मतदान व्हायचं होतं ते झालं नाही. आमच्यावर शासनाने अन्याय केला. बॅलेट पेपरवर मतदानही करू दिलं
जे जिंकलेत त्यांच्याकडे जल्लोष नाही. कारण त्यांना त्यांच्या विजयावर विश्वासच बसत नाहीये. निवडणूक निकालानंतरही तुम्ही आला आहात, जिंकल्यावर
राज्यात विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला 23, शिंदेंच्या शिवसेनेला 10 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना
Notice To Farmers Of Latur To Vacate Land : महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील 100 हून अधिक शेतकऱ्यांनी शनिवारी दावा केलाय की, वक्फ बोर्ड त्यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न करत आहे. जेथे ते अनेक पिढ्यांपासून शेती करत आहेत. महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राज्य वक्फ बोर्डावर (Maharashtra Waqf Board) त्यांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप केलाय. त्यांची सुमारे 300 एकर जमीन […]
नाशिकच्या मेळा बसस्थानकात फलाट क्रमांक सहाच्या बाजूला एक चौकशी कक्ष आहे. याच चौकशी कक्षाच्या आजूबाजूला बस येऊन उभ्या राहतात.
मी जेव्हा निवडणूक लढवली होती तेव्हा समीकरणं वेगळी होती. आताची परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा लोकांचा भर कामांवर होता. मी मतदारसंघात