Prakash Ambedkar : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएममध्ये (EVM) घोळ करण्यात आला असल्याचीच आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. 21, 22, 23 फेब्रुवारी 2025 या काळात दिल्लीला होणार असून शरद पवार स्वागताध्यक्ष असणार आहेत.
Rohit Pawar On EVM : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएममध्ये (EVM) घोळ करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
मुख्यमंत्रिपदासाठी पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत आहे. त्यामुळं भाजपकडून मुख्यमंत्रिपद पंकजा मुंडे यांना देण्यात येईल
मुंबई : विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन नऊ दिवसांचा कार्यकाळ उलटून गेला आहे. तर, दुसरीकडे नव्या मुख्यमंत्री कोण याबाबत अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नाही. या सर्व घडामोडींमध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सूचक विधान करत नवा मुख्यमंत्री कोण? हे नव्याने सांगायची गरज नाही असे म्हटले आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते. (Sudhir […]
या सर्व विषयावर आता श्रीकांत शिंदे यांनी ट्वीट करत खुलासा केला आहे. ते म्हणाले, महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे