हवामान विभागाने आज शनिवार आणि रविवारसाठी मुंबईला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. ठाणे, पालघर, दक्षिण कोकणलाही यलो अलर्ट.
काळविट प्रकरणाबाबत लॉरेन्स बिश्नोई यांनी सलमान खानकडे जोधपूरमधील बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी मागण्याची मागणी केली होती.
विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Eletion) तोंडावर माजी महापौर संदीप कोतकर (Sandeep Kotkar) यांच्यावरील जिल्हाबंदी उठण्यात आली.
मुख्यमंत्री मोटारीने पुण्याच्या दिशेने रवाना झाले. अशावेळी कोणत्याही प्रकारची जीवितहानी होण्याची संभावना होती.
महायुतीमधून उमेदवारी मिळणे शक्य नसल्याने सतीश चव्हाण पक्षांतर करू शकतात, अशी चर्चा गेल्या दाेन महिन्यांपासून सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीत बच्चू कडुंनी नवनीत राणांना पाडायची सुपारी घेतली होती, या शब्दांत आमदार रवि राणा यांनी बच्चू कडूंवर हल्लाबोल चढवलायं.