महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे याच्याकडून गोंधळ घालण्यात आल्याचं पाहायला मिळालं. पंचाच निर्णय मान्य नसल्याचं म्हणत शिवराजने पंचाला लाथ मारल्याचं दिसून आलं.
Namdev Shastri: मी भगवानबाबाला प्रार्थना करतो, लवकरात लवकर ही केस फास्ट ट्रॉक कोर्टात चालली पाहिजे. देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा.
डिजीटल अरेस्ट करून वृद्ध नागरिकाचे लाखो रुपये सायबर भामट्यांची लुटल्याची घटना बुलढाण्यात घडली.
या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण गंभीर जखमी झाले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे
वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांनी मस्त्यविकास मंत्री नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली.
महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या कोणत्याही रोहिंग्या मुसलमानांना आम्ही राहू देणार नाही. मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच