लोकभावनांचा सन्मान करणाऱ्या आपल्या मोदी सरकारने सांगलीमधील इस्लामपूर शहराचं नाव बदलण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे.
साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण प्राप्त झालं आहे.
सर्वच कार्यकर्त्यांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्वेलन्सवर टाकले असल्याचं विधान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडाऱ्यात बोलताना केलंय.
पुण्यातील कोथरूडमधील गोळीबारानंतर कुख्यात गुंड निलेश घायवळ चर्चेत आला होता, त्यावेळी तपासामध्ये समोर आलं की पोलिसांना चकवा दिला होता.
लंके यांनी पुढे सांगितले की, “पारनेर आणि कान्हूर पठार ही दोन्ही महसूल मंडळे अतिवृष्टी किंवा सततचा पाऊस या शासकीय निकषांमध्ये बसली नाहीत.
या विधानानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. आता यावर मनसेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.